Tag: शेतकरी आंदोलन
सरकारला सत्तेची मस्ती; हि जनताच जिरवणार-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा सोनम वांगचुक यांच्या सोबत
बीड : देशात लोकशाहीची वाटचाल हुकूमशाही कडे चाललेली आहे लेकराचे भविष्य घडवणार्या नीट परीक्षेमध्ये भ्रष्टाचार करून अनेक लेकराच्या भविष्याचा वाटोळ [...]

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करून सरसकट सातबारा कोरा करामाकपा व अखिल भारतीय किसान सभेचे माहूर तहसील कार्यालयावर आंदोलन; तहसीलदारांना निवेदन
राज्यातील शेतकर्यांसाठी प्रस्तावित कर्जमाफीच्या शासन निर्णयातील (जीआर) जाचक अटी व शर्ती तातडीने रद्द करून सर्व शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देत स [...]
किनवट-माहूरच्या शेतकर्यांना न्याय द्या; प्रलंबित पीक विमा तातडीने वितरित करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे आ.केराम यांची जोरदार मागणी
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील इस्लापूर, जलधरा, मांडवी, सिंदगी, वानोळा, माहूर, सिंदखेड व वाई बाजार महसूल मंडळांतील हजारो पात्र शेतकरी अद्यापह [...]
म.फु.कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र समिती स्थापन होणार
अहिल्यानगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाट [...]
उमरी फाटा येथे कर्जमाफी पीक विम्याचे आंदोलनकुक्कडगाव, राक्षसभवन येथे शेतकरी बैठक
सरकारने कर्जमाफीच्या घोषणेमध्ये अनेक अटी शर्ती टाकल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देऊन अतिवृष्ट [...]
पीक विम्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू
दि. 7 जुलै: सन 2025 च्याखरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने नुकस [...]
सोयाबीन बियाणे बोगस?किनवट तालुक्यात शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट; शिवसेनेचा थेट सहाय्यक जिल्हाधिकार्यांना इशारा
कृषी गोल्ड, विगोर मालविका, उन्नती आणि रविसिड्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी करूनही बियाणे न उगवल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल [...]
कामठा येथील शेतकर्यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही..आठ दिवसापूर्वी पेरलेले सोयाबीन अद्याप उगवले नाही.
तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकर्यांनी आपल्या शेतामध्ये दोन बॅग सोयाबीनची पेरणी केली पण सोयाबीन निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्यामुळे उगवले नसल्या [...]
कर्जत-जामखेडमधील कांदा उत्पादकांना १८७ कोटींचा लाभ
कर्जत : कांद्याला हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी राज्यभर उभारलेल्या आंदोलनाला यश आल्याचा दावा कर [...]
