Tag: शेतकरी आंदोलन
राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया रद्द कराकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा. वाकचौरे व आ.लंघे यांनी घेतली भेट
सोनई : प्रस्तावित राहुरी–श्रीक्षेत्र शनि शिंगणापूर रेल्वेमार्गासाठी सुरू करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीव [...]
नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांनाही दोन लाखांचे अनुदान द्या-प्रा. बबनराव आंधळे
बीड: राज्य शासनाने पीक कर्जमाफीचा लाभ थकबाकीदार शेतकर्यांना देताना नियमितपणे कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांवर अन्याय केला आहे. थकबाकीदारांप [...]
धोरणातील दोषामुळे पीक विमा भरणार्यांची संख्या घटली; किसान सभेचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी
बीड : राज्यभरात पीक विमा भरणार्या शेतकर्यांच्या संख्येत झालेल्या घटीबाबत मा. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सुधारित पीक विमा योजनेमुळे भ्रष्टाचार आणि [...]
कुकडीखालील १३ गावांत पाणीबाणी; शेतकरी संतप्त, पिकांसह पिण्याचा प्रश्न ऐरणीवर
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने विसापूर तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला असून, अन्य तलावही भरण्याची प्रक्रिया [...]
15 ऑगस्टपूर्वी पिक विमा द्या; अन्यथा झेंडावंदन रोखू-प्रा. सुशीलाताई मोराळे
बीड : सन 2025-26 चा जाहीर केलेला पिक विमा शेतकर्यांच्या खात्यावर 15 ऑगस्टपूर्वी जमा करावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो [...]

गुळंबच्या भूमिहीन शेतकऱ्यांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा आडवत मांडले गाऱ्हाणे
https://youtu.be/QJIPWn2j29I
चंदगड तालुक्यातील गुळंब येथील मत्स्यव्यवसाय प्रकल्पासाठी सन १९९१ मध्ये संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा संपूर्ण म [...]
हळदीच्या दरावरून नांदेड मोंढा बाजारात शेतकर्यांचा संताप; लिलाव बंद पाडत बाजारपेठ ठप्प
नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढा बाजारात हळदीला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याच्या निषेधार्थ शेतकर्यांनी सोमवारी खरेदीचा लिलाव (बीट [...]
राहुरी-शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाविरोधात शेतकरी आक्रमक! कृती समिती स्थापन करणार; आ. प्राजक्त तनपुरे करणार नेतृत्व
अहिल्यानगर: प्रस्तावित राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित भूमिका निश्चित करण्यासाठी उंबरे येथे स [...]
सरकारला सत्तेची मस्ती; हि जनताच जिरवणार-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा सोनम वांगचुक यांच्या सोबत
बीड : देशात लोकशाहीची वाटचाल हुकूमशाही कडे चाललेली आहे लेकराचे भविष्य घडवणार्या नीट परीक्षेमध्ये भ्रष्टाचार करून अनेक लेकराच्या भविष्याचा वाटोळ [...]

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
