Tag: लोकमंथनन्युज२४

अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. एकापेक्षा जास्त राज्यांची मतदार ओळखपत्रे असल्याचा [...]
आचारसंहिता संपल्याने राज्य सरकारचा अधिकार्यांच्या बदल्यांचा धडाका; तुकाराम मुंढे यांच्या जागेवर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नेमणूक
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना राज्यभरात भेसळीविरोधात कठोर मोहीम राबवून अनेकांना धडकी भरवणारे तुकारा [...]
नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील
नागपूर : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असलेल्या शहरात पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करत राज्य गृह मंत्रालयाने [...]

“अधिकाऱ्यांना झाडाला बांधा आणि वाघ सोडा!” मानव-वन्यजीव संघर्षावरून माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तीव्र संताप
मुंबई: मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रश्नावरून भाजप आमदार तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रशासनावर जोरदार टीका केली. " [...]
मुंबईत मुसळधार पावसाने महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन !
उन्हाळ्याच्या कडक झळा, तापलेल्या रस्त्यांचा दाह आणि पाण्यासाठीची वाढती चिंता यानंतर अखेर महाराष्ट्राच्या भूमीवर मान्सूनचे आगमन झाले आहे. मुंबईसह [...]
ऑपरेशन टायगरचा गेम फिरणार ?
राज्यात राजकारणात ऑपरेशन टायगर चांगलेच चर्चेत असतांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे ऑपरेशन टागयरचा गेम पा [...]
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी विनोद इंगोले पाटील यांची निवड
सामाजिक कार्याची दखल घेत समितीने सोपवली मोठी जबाबदारी; मराठवाड्यातून अभिनंदनाचा वर्षाव
बीड । प्रतिनिधी : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर् [...]

हिंदू स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आता घराबाहेर पडा; उमापुरात होणार विराट जनआक्रोश मोर्चा!
सकल हिंदू समाजाला विश्व हिंदू परिषद, बीडचे आवाहन
बीड : गेवराई तालुक्यातील ब्रह्मगाव येथे जागृत मारुतीरायाच्या विटंबना व गोहत्या सारख्या घटनेने [...]
परळी रेल्वे टर्मिनसच्या विकासाला गती; खासदार बजरंग सोनवणे यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
मछलीपट्टनम-बिदर एक्सप्रेस परळीपर्यंत वाढवण्याची मागणी
परळी वैजनाथ : परळी वैजनाथ रेल्वे टर्मिनसच्या विकासासह रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांपास [...]
भगवान शंकरांची उपासना जीवनात वैभव आणते; निंदा आणि अहंकार विनाशाला कारणीभूत – कथाकार शिवम शुक्ल
नांदेड : भगवान शंकरांची भक्तिभावाने उपासना करणार्यांच्या जीवनात सुख, शांती, धनधान्य, संपत्ती आणि वैभव प्राप्त होते. मात्र दुसर्यांची निंदा, द्व [...]
