उद्धव ठाकरे संपलेला माणूस?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे संपलेला माणूस?

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर बोचरी टीका

सिंधुदुर्ग प्रतिनिधी  - केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर बोचरी टीका के

नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा
संसदेतील इंग्रजी प्रश्‍नावर नारायण राणेंचा गोंधळ
उद्धव ठाकरे ‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगा’

सिंधुदुर्ग प्रतिनिधी  – केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर बोचरी टीका केली. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे भाकीत उद्धव ठाकरे यांनी वर्तवले होतं. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप होत असतानाच नारायण राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे काय भविष्यवाणी सांगत आहे का?, मुख्यमंत्री असताना कधीही मातोश्रीच्या बाहेर पडले नाहीत. उलट राज्याला विकासाच्या बाबतीत दहा वर्षे मागे नेले” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

COMMENTS