Tag: महाराष्ट्र राजकीय घडामोडी
मुंबईत बेस्टच्या बेमुदत संपाची हाक; २३ हजार कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर; ऐन सकाळी मुंबईकरांचे प्रचंड हाल!
मुंबई : मुंबईकरांसाठी आजची सकाळ अत्यंत मनस्ताप देणारी ठरली आहे. न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला बाजूला सारत बेस्टच्या तब्बल २३ हजार कर्मचाऱ्यांनी का [...]

‘ऑपरेशन टायगर’शी भाजपचा काहीही संबंध नाही; मंत्री बावनकुळे यांचे स्पष्टीकरण
मुंबई : राज्यात चर्चेत असलेल्या "ऑपरेशन टायगर" प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा या घडामोडींशी कोणताही संबंध नसल्याचे [...]

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल लांबणीवर; पुढील सुनावणी २० जून रोजी
मुंबई : राज्याच्या राजकीय क्षेत्रात गेली दोन दशके चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील अंतिम निकालासाठी आणखी काही काळ प्र [...]

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत; महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांच्या नावाची चर्चा
मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीसाठी हालचाली वेगवान केल्या असून, पक्षातील विविध [...]
ठाकरे गटात पुन्हा भूकंप? खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार! लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या हालचाली सुरू; खा. राऊत तातडीने दिल्लीला रवाना
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांनी वेग घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण् [...]

पंतप्रधान मोदींचे नेतृत्व देशाला नवी दिशा देणारे; काँग्रेस ‘बुडते जहाज’ म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विरोधकांवर टीका
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या बारा वर्षांच्या कार्यकाळानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रव [...]

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची सरशी; बंडखोरांनी माघार घेतल्याने अनेक ठिकाणी बिनविरोधचा मार्ग मोकळा
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच महायुतीने मोठे राजकीय यश मिळवले आहे. अर्ज माघार [...]
विधानपरिषदेसाठी महायुतीकडून १७ अधिकृत उमेदवार जाहीर
बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत – भाजप नेते रवींद्र चव्हाण
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श [...]

काँग्रेसला बहुजनांची ॲलर्जी आहे काय? “मतं बहुजनांची आणि सत्ता उच्चवर्णीयांची” या टीकेवरून निर्माण झाले प्रश्नचिन्ह
भारतीय राजकारणात काँग्रेस पक्ष स्वतःला सामाजिक न्याय, समावेशकता आणि वंचित घटकांच्या प्रतिनिधित्वाचा पुरस्कर्ता म्हणून सादर करीत असतो. संविधानिक म [...]

विदर्भात काँग्रेसचे ६० नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; विधानपरिषद निवडणुकीसाठी आत्तापासूनच तटबंदी सुरू
नागपूर : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुती आणि मह [...]
