Tag: बचावकार्य
रायगडमध्ये अतिवृष्टीमुळे बचावकार्य युद्धपातळीवरआपदा मित्र, स्वयंसेवक, ट्रेकर्स, पोलीस व महसूल यंत्रणेच्या समन्वयातून प्रभावी बचावकार्य
रायगड : जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणा पूर्णपणे सतर्क आणि सक्रिय असून, नागरिकांच्या [...]
शासकीय यंत्रणा अलर्ट मोड’वर ठेवा : मुख्यमंत्री फडणवीसअत्यावश्यक कामाशिवाय दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय यंत्रणांना चोवीस तास सतर्क राहण्याचे [...]
दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्पअनेक गाड्या रद्द, प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. सोमवारी पहाटे कर्जत-लोणावळा दरम्यानच्या भोर घाट परिसरात दोन ठ [...]
मावळ तालुक्यात दरड कोसळून तिघांचा मृत्यू23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश
पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले असून मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे भीषण दुर्घटन [...]
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकारअतिवृष्टीमुळे पूरस्थिती ; रस्ते झाले जलमय, अनेक ठिकाणी संपर्क तुटला
मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी आणि सोमवारी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, सातारा [...]

मानखुर्दमध्ये चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यूएकचा कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह महिलेचा समावेश
मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरातील तीन मजली चाळी [...]
अतिवृष्टीचे की व्यवस्थेचे बळी ?
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने व्यवस्थेचे अपयश उघडे पाडले आहे. सर्वच क्षेत्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे व्यवस्था खिळखिळी झाली असून, त्या व्यव [...]

मुंबईत मुसळधार पावसाचा हाहाकार; मानखुर्दमध्ये इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू, खबरदारी म्हणून मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर.
https://youtu.be/caaI6S0m0ks
मुंबईच्या मानखुर्द येथील जनता नगरमध्ये रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास तीन मजली इमारत (चाळ) कोसळून झालेल्या दुर्घ [...]

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू तर १६ कोटींचे नुकसान, १२ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा!
https://youtu.be/-vasUW-Xfwc
हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून १६ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसा [...]
सीआरपीएफ दलाच्या वाहनाला अपघातजम्मू-काश्मीरमधील घटना ; सहा जवान जखमी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अर्थात सीआरपीएफच्या वाहनाला झालेल्या अपघातात सहा जवान [...]
