Tag: पुनर्वसन

मानखुर्दमध्ये चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यूएकचा कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह महिलेचा समावेश
मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरातील तीन मजली चाळी [...]
अतिवृष्टीचे की व्यवस्थेचे बळी ?
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने व्यवस्थेचे अपयश उघडे पाडले आहे. सर्वच क्षेत्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे व्यवस्था खिळखिळी झाली असून, त्या व्यव [...]
मुलांना मोबाईल देण्यापेक्षा आजी-आजोबांकडे सोपवाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मोबाईलच्या आहारी न लावता आजी-आजोबांच्या सहव [...]
“धोक्याच्या छायेतून सुरक्षित भविष्याकडे; कपिलधारवाडी पुनर्वसनासाठी १८ कोटींचा दिलासा”आ. विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून आभार, पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा
बीड : अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या सततच्या धोक्यामुळे अनेक वर्षांपासून असुरक्षित जीवन जगणाऱ्या कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळा [...]
वेठबिगारी व बालमजुरी निर्मूलनासाठी कार्यशाळा संपन्न; ’उमंग’ ग्रुपचे उद्घाटन
बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन (खगच्) यांच्या संयुक्त विद्यमाने 2 जुलै 2026 रोजी वेठबिगारी व बालमजुरी या विषयावर क [...]
आसाम राज्यातील पुरस्थिती गंभीरकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
दिसपूर : आसाममधील अनेक भागांमध्ये पुराचा कहर वाढत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याश [...]
पंढरपूर कॅरिडॉर-विकासाचा नवा मार्ग
राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या कॅरिडॉर प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाल [...]
7 / 7 POSTS
