Tag: पारदर्शकता
दडपशाही नको, संवाद हवा !
भारतीय लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नाही, तर नागरिकांना संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारात आहे [...]
घनकचरा व्यवस्थापनात खाजगी कंपनीचा मनमानी कारभार?वजनात फसवणूक, नागरिकांशी अरेरावीचे आरोप
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणार्या खाजगी कंपनीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कचरा [...]
निर्णय कोणाचा आणि लढा कोणासाठी?
लोकशाहीतील कोणतेही आंदोलन हे एखाद्या व्यक्तीचे नसते; ते जनतेच्या विश्वासाचे असते. म्हणूनच आंदोलनाची ताकद केवळ घोषणांत नसते, तर पारदर्शकतेत असते. आंद [...]
हिंदू धर्माच्या कुंभमेळ्याच्या निधींवरच सा.बां.तील अधिकार्यांचा डल्ला !जुजबी कारणांवरून अनेक निविदा अपात्र ठरवत, ठराविक निविदांनाच झुकते माप ?
मुंबई : देशामध्ये सध्या हिंदुत्वाचा जागर आणि जयघोष सुरू असतांना दुसरीकडे हिंदू धर्मांचा पवित्र उत्सव म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्यातील निधींमधून कोट्य [...]
नागपुरात 18 जुलैला उद्धव ठाकरेंचे ‘रामरक्षा’ आंदोलनमुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शनाची तयारी
नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 18 जुलै रोजी नागपुरात ‘रामरक्षा’ आंदोलन आयोजित केले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित [...]
श्वेतपत्रिकेची वेळ आलीच कशी?
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला चालू अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात दिलेल्या आश्वासनांची आणि विविध प्रल [...]
आरटीओ भ्रष्टाचाराचे कुरण !
राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओ विभागातील काही भ्रष्ट अधिकार्यांनी या विभागाला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे. त्यामुळे या विभागातील भ्र [...]
उप अभियंता अजय जाधवच्या 300 कोटी घोटाळ्याची एसीबी आणि ईडीकडे तक्रारकार्यकारी अभियंता महेंद्र किणीचा कृपाशीर्वाद ? ; पालघर विभाग, आणि उपविभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार
मुंबई : राज्यात सध्या भ्रष्टाचाराची जोरदार चर्चा सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम विभाग तरी त्यात मागे कसा राहील. पालघर विभाग आणि डहाणू, पालघर उपवि [...]

चौकशीचा फार्स की कारवाईची तयारी?मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामसेवकांवर ’मुंढे पॅटर्न’ लागू होणार का?सीईओ विशाल पाटील यांच्याकडून कठोर निर्णयाची ग्रामस्थांना अपेक्षा
नायगाव : नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक मुख्यालयी वास्तव्यास नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना, संबंधितांवर कारव [...]
अखेर उद्धवजींना रामाची आठवण झाली : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निधीच्या अपहाराच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण तापले असतांना [...]
