Tag: पंचनामा

कोल्हापुरात माजी सरपंच महिलेची हत्यामृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी अटकेत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात एका माजी सरपंच महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक तपास [...]

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
विष्णुपुरी पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी कराभूकंपग्रस्तांना तातडीने मदत व नुकसानभरपाई द्या – आ.आनंदराव बोंढारकर
नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या नैसर्गिक आ [...]
सोयाबीन बियाणे बोगस?किनवट तालुक्यात शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट; शिवसेनेचा थेट सहाय्यक जिल्हाधिकार्यांना इशारा
कृषी गोल्ड, विगोर मालविका, उन्नती आणि रविसिड्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी करूनही बियाणे न उगवल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल [...]
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एक धक्कादायक घटनापीएचडी करणारे विद्यार्थी राहुल सोनाळे यांनी केली आत्महत्या
नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या भाषा संकुल परिसरातील झाडाला गळफास घेऊन सोश [...]
एप्रिल मे महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दोन कोटींची नुकसान भरपाई : आ. काळे
कोपरगाव : तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत तातडीने पंचनामे करण्याच्या सू [...]
शब्बीर जिवंत परतला..! ‘तो’ मृतदेह उकरून ओळख पटविण्याचा प्रयत्न
देवळाली प्रवरा : सोनगाव येथे मृत समजून दफन करण्यात आलेल्या व्यक्तीचा कथित मृत शब्बीर जमादार मन्सूरी जिवंत परत आल्याने निर्माण झालेल्या गूढ प्रकरण [...]
अंजनवती येथील येडे बंधुंचा संसार वादळीवार्यासह पावसाने उद्ध्वस्त !पत्रे उडाले, भिंती पडल्या, गृहोपयोगी साहित्यासह खतही भिजले !तातडीने नुकसानभरपाईची मागणी-डॉ.गणेश ढवळे
बीड तालुक्यातील बालाघाटावरील अंजनवती गावातील पाटील वस्तीवरील पंजाब आणि पंढरीनाथ येडे या दोन सख्ख्या भावांचा काल दि.9 मंगळवार रोजी सायंकाळी वादळीव [...]
बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे
मुंबई : राज्यातील मे व जून 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने [...]

साकूर परिसराला गारपिटीचा तडाखा
संगमनेर : तालुक्यातील साकूर परिसरात शुक्रवारी (दि.५) दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. अचानक आलेल्या [...]
