Tag: ठाकरे गट
अखेर उद्धवजींना रामाची आठवण झाली : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निधीच्या अपहाराच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण तापले असतांना [...]
ठाकरेंना आता आमदार फुटायची भीती !
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर, फोडाफोडी आणि सत्तेच्या समीकरणांचे खेळ नवीन नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांत ज्या वेगाने आणि निर्ढावलेल्या पद्धती [...]
आम्ही तोडण्यासाठी नव्हे, जोडण्यासाठी काम करतोसचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री शिंदेेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आमदार सचिन अहिर यांनी शिंदे नेतृत्वाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर र [...]
सचिन अहिर यांचा शिदेंच्या शिवसेनेत प्रवेशठाकरे गटाला धक्का; उपसभापती पदासाठी अर्ज दाखल
मुंबई : अवघ्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंड करून थेट शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले असतांना मंगळवारी ठाकरे गटाचे नेते स [...]
ठाकरे गटाला धक्क्यांमागून धक्केे !
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यासंदर्भातील खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. म [...]
विधान परिषदेतील पराभवानंतर ठाकरे गटाचा दणका!उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी; शिंदे सेनेत जाण्याच्या चर्चांना उधाण
नांदेड स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाने कठोर पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघा [...]
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराविरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला घेरले
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर [...]
मिंधेंनी सहा गद्दारांना जन्म दिला : खा. राऊत
मुंबई : ठाकरेंच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडून शिंदेंच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर संजय राऊतांनी सातत्याने त्यांच्यावर टीका क [...]
खा. ओमराजे निंबाळकर गेम फिरवणार ?उद्धव ठाकरेंनी फोन करून केली मनधरणी
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण तापले असताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यां [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
