Tag: सिंचन

उर्ध्व मानार प्रकल्पातून आजपासून शेवटची पाणीपाळी; आ. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून शेतकर्‍यांना दिलासा

उर्ध्व मानार प्रकल्पातून आजपासून शेवटची पाणीपाळी; आ. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून शेतकर्‍यांना दिलासा

नांदेड : उन्हाळी हंगामात शेतकर्‍यांच्या पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी उर्ध्व [...]
भोसा खिंड प्रकल्पाला हक्काचे पाणी द्यावे; सभापती तापकीर ; कर्जतसाठी कुकडी, सीना व घोड कालव्यांचे आवर्तन सोडण्याची मागणी 

भोसा खिंड प्रकल्पाला हक्काचे पाणी द्यावे; सभापती तापकीर ; कर्जतसाठी कुकडी, सीना व घोड कालव्यांचे आवर्तन सोडण्याची मागणी 

कर्जत : वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे कर्जत तालुक्यातील शेतीसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून, शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळावा य [...]
चिंचोली गुरवमध्ये सिमेंट पाईप टाकण्यास प्रारंभ; पाण्याची समस्या सुटणार; थोरात कारखान्याच्या पुढाकाराने कार्यारंभ

चिंचोली गुरवमध्ये सिमेंट पाईप टाकण्यास प्रारंभ; पाण्याची समस्या सुटणार; थोरात कारखान्याच्या पुढाकाराने कार्यारंभ

संगमनेर : दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांसाठी थोरात कारखान्याच्या पुढाकारातून सिमेंट पाईप टाकून पा [...]
जलव्यवस्थापन पंधरवाड्यात कालव्यांचे नुतनीकरण करावे : खंडागळे

जलव्यवस्थापन पंधरवाड्यात कालव्यांचे नुतनीकरण करावे : खंडागळे

बेलापूर : जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिलदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाड्या’च्या पार्श्वभूमीवर श्रीर [...]
आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्यामुळे सीना प्रकल्पातून पाणी सोडण्यास सुरुवातआष्टीतील शेतकर्‍यांना मोठा दिलासा, ग्रामस्थांकडून आभार

आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्यामुळे सीना प्रकल्पातून पाणी सोडण्यास सुरुवातआष्टीतील शेतकर्‍यांना मोठा दिलासा, ग्रामस्थांकडून आभार

आष्टी :आष्टी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पाणी प्रश्नावर आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, सीना प्रकल्पाच्या उजव्या [...]
पाणी मागणी अर्जासाठी २० एप्रिलपर्यंत मुदतवाढआ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांना दिलासा

पाणी मागणी अर्जासाठी २० एप्रिलपर्यंत मुदतवाढआ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांना दिलासा

कोपरगाव : उन्हाळी हंगाम २०२६ साठी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी २७ मार्च ही अंति [...]
‘निळवंडे’तून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावेनिळवंडे पाट पाणी कृती समितीची मागणी ; पाटबंधारे विभागास निवेदन

‘निळवंडे’तून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावेनिळवंडे पाट पाणी कृती समितीची मागणी ; पाटबंधारे विभागास निवेदन

संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील 182 गावांसाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्यासाठी [...]
7 / 7 POSTS