Tag: सिंचन
उर्ध्व मानार प्रकल्पातून आजपासून शेवटची पाणीपाळी; आ. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून शेतकर्यांना दिलासा
नांदेड : उन्हाळी हंगामात शेतकर्यांच्या पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी उर्ध्व [...]
भोसा खिंड प्रकल्पाला हक्काचे पाणी द्यावे; सभापती तापकीर ; कर्जतसाठी कुकडी, सीना व घोड कालव्यांचे आवर्तन सोडण्याची मागणी
कर्जत : वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे कर्जत तालुक्यातील शेतीसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून, शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळावा य [...]
चिंचोली गुरवमध्ये सिमेंट पाईप टाकण्यास प्रारंभ; पाण्याची समस्या सुटणार; थोरात कारखान्याच्या पुढाकाराने कार्यारंभ
संगमनेर : दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांसाठी थोरात कारखान्याच्या पुढाकारातून सिमेंट पाईप टाकून पा [...]
जलव्यवस्थापन पंधरवाड्यात कालव्यांचे नुतनीकरण करावे : खंडागळे
बेलापूर : जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिलदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवाड्या’च्या पार्श्वभूमीवर श्रीर [...]
आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्यामुळे सीना प्रकल्पातून पाणी सोडण्यास सुरुवातआष्टीतील शेतकर्यांना मोठा दिलासा, ग्रामस्थांकडून आभार
आष्टी :आष्टी तालुक्यातील शेतकर्यांच्या पाणी प्रश्नावर आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, सीना प्रकल्पाच्या उजव्या [...]

पाणी मागणी अर्जासाठी २० एप्रिलपर्यंत मुदतवाढआ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांना दिलासा
कोपरगाव : उन्हाळी हंगाम २०२६ साठी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी २७ मार्च ही अंति [...]
‘निळवंडे’तून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावेनिळवंडे पाट पाणी कृती समितीची मागणी ; पाटबंधारे विभागास निवेदन
संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील 182 गावांसाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्यासाठी [...]
7 / 7 POSTS
