Tag: सामाजिक न्याय

चंदगड तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या समस्या तात्काळ सोडवा-ब्लॅक पँथर
https://youtu.be/JHpk6WG60aM
चंदगड : चंदगड तालुका हा डोंगरदऱ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी शासनाच्या सोयी सुविधा [...]
पालावरच्या माणसांची शासनाकडे नोंदच नाही?भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा’; शासकीय नोंदीत समावेशाची मागणी
कर्जत : स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होऊनही भटके-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबांना घराचा हक्क मिळालेला नाही. अनेकांना मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठ [...]
ओबीसी एकवटल्यास सत्ताधार्यांना धडा शिकवूओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा
पुणे : राज्यात मराठा आणि इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असताना, ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी [...]
तोहीद खान हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावीकामरान खान शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख बीड
परळी : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात दि. 2 जून रोजी तोहीद खान यांची झालेली निर्घृण हत्या अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्या [...]
तोहिद खान हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या-सादिक इनामदार
बीड : परळी येथील तोहिद खान या तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी इंजिनिअर सादिक इ [...]
उच्चशिक्षित होणे हा गुन्हा आहे काय?
अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निरीक्षण नोंदवले की, कमी शैक्षणिक पात्रता आवश्यक असलेल्या पदासाठी आपली [...]
ओबीसींचा १२ जूनला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा; ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांची घोषणा
मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आरक्षण, निधी वाटप आणि प्रतिनिधित्वाच्या प्रश्नांवर येत्या १२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडण [...]
घरगणनेत भटक्या-विमुक्तांच्या पालांचा समावेश होईल का? ऍड. अरुण जाधव यांचा शासनाला सवाल
जामखेड : शासनाकडून सध्या घरगणना मोहीम राबविण्यात येत असून त्यानंतर जनगणना होणार आहे. मात्र, घरगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावरील अर्जात [...]

काँग्रेसला बहुजनांची ॲलर्जी आहे काय? “मतं बहुजनांची आणि सत्ता उच्चवर्णीयांची” या टीकेवरून निर्माण झाले प्रश्नचिन्ह
भारतीय राजकारणात काँग्रेस पक्ष स्वतःला सामाजिक न्याय, समावेशकता आणि वंचित घटकांच्या प्रतिनिधित्वाचा पुरस्कर्ता म्हणून सादर करीत असतो. संविधानिक म [...]
आंबेडकरांनी उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हक्क व अधिकार मिळवून दिले-किसन तांगडे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता व न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिल [...]
