Tag: शेतकरी हक्क मोर्चा

कुक्कडगावच्या शेतकर्यांना नुकसानभरपाई द्या-आमटे
बीड : बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील सोलर प्लांटमधून निष्काळजीपणे तणनाशकाची फवारणी करण्यात आल्याने शेजारील शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झा [...]

पीक विमा व सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी हक्क मोर्चाचा लढा सुरूच; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन
बीड: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेला हेक्टरी १७ हजार रुपयांचा पीक विमा तातडीने वितरित करावा, सन २०२० पासूनची थकीत पीक विम्याची रक्कम मिळ [...]

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराई शहरात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर, दि [...]
सरकारला सत्तेची मस्ती; हि जनताच जिरवणार-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा सोनम वांगचुक यांच्या सोबत
बीड : देशात लोकशाहीची वाटचाल हुकूमशाही कडे चाललेली आहे लेकराचे भविष्य घडवणार्या नीट परीक्षेमध्ये भ्रष्टाचार करून अनेक लेकराच्या भविष्याचा वाटोळ [...]

उमरी फाटा येथे पिक विम्यासाठी आंदोलनशेतकर्यांनी उपस्थित रहावे:- शेतकरी हक्क मोर्चा
शेतकर्यांनी कर्जमाफीची लढाई जिंकली आहे तरीही शेतकर्यांच्या हक्काचा हेक्टरी 17 हजार रुपये पिक विमा देऊ असे घोषणे केले असताना सरकारने व पिक विमा [...]
उमरी फाटा येथे कर्जमाफी पीक विम्याचे आंदोलनकुक्कडगाव, राक्षसभवन येथे शेतकरी बैठक
सरकारने कर्जमाफीच्या घोषणेमध्ये अनेक अटी शर्ती टाकल्यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी देऊन अतिवृष्ट [...]

वसंतराव नाईकांनी राज्यात हरितक्रांती घडवली – राजेंद्र आमटेकृषी दिनी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने अभिवादन
सर्वसामान्य शेतकर्याच्या घरामध्ये जन्म घेणार्या वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्रात हरितक्रांती घडविण्याचे काम केले, असे प्रतिपादन शेतकरी हक्क [...]
रोहित पवारच सरसकट कर्जमाफी मिळवून देऊ शकतात-राजेंद्र आमटेसंभाजीनगर आंदोलनात शेतकरी हक्क मोर्चा सहभागी
सरकारने शेतकर्याला कर्जमाफी देण्याचा शब्द दिला असताना सरकारने वारंवार फसवण्याचे काम केले. बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनातून आमदारकी पदरात पाडून [...]
कर्जमाफीत सरकारने शेतकर्यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी
बीड : नागपूर आंदोलनानंतर सरसकट कर्जमाफी होईल अशी आशा असताना सरकारने शेतकर्यांची निराशा केली. यानंतर पंढरपूर येथील झालेल्या आंदोलनानंतर आमदार रोह [...]

पिंपळनेर येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणीशेतकरी हक्क मोर्चाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे तातडीने अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद [...]
