Tag: लोकंमंथनन्यूज२४
डॉ. दत्ता विघावे यांना ’वाङ्मय विभूषण वैभव’ राष्ट्रीय पुरस्कार
अहिल्यानगर : भाषा, साहित्य आणि समाजसेवेतील बहुमूल्य योगदानाबद्दल श्रीरामपूर (महाराष्ट्र) येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्ता [...]
राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींचा उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यातील राजकीय हालचालींना अचानक वेग आला आहे. महायुतीकडून वि [...]

अमरावती जिल्ह्यात दोघांचा उष्माघाताने मृत्यू
अमरावती : एप्रिलच्या अखेरीसच तापमानाने 46 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. या वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फट [...]

मध्य प्रदेशातील अपघातात 16 मजूर ठार
भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 16 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत [...]

कच्च्या तेलाच्या दराचा चार वर्षांतील उच्चांक;प्रति बॅरल 126 डॉलरचा ओलांडला टप्पा
तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी मोठी झेप घेतली असून त्या प्रति बॅ [...]
हेलिकॉप्टरमधून एकाच वेळी; दोन क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण क्षमतेत महत्त्वाची भर घालणारी एक उल्लेखनीय कामगिरी समोर आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदल या [...]

दिल्लीत कारमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू
नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर अलवरमधील मौजपूर येथे धावत्या कारला आग लागली. या अपघातात 5 लोक जिवंत जळाले. बचाव पथकाला आग विझवल्यानंतर अ [...]

पुण्यात रासायनिक कारखान्यात वायूगळती; 24 जण रुग्णालयात, वेळीच नियंत्रणामुळे जीवितहानी टळली
पुणे : शहरातील बिबवेवाडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका रासायनिक कारखान्यात झालेल्या वायूगळतीच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेत 22 नागरिक आ [...]
काँगे्रसची माघार, ठाकरेंची अखेर सरशी; विधानपरिषद निवडणुकीसाठी 10 अर्ज दाखल; शिवसेनेकडून बच्चू कडू, डॉ. गोर्हे यांना संधी
मुंबई : विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी गुरूवारी अखेरच्या दिवशी भाजपच्या 6 तर, शिंदे यांच्या शिवसेनेकडून 2 राष्ट्रवादी काँगे्रसकडून 1 आणि महाविकास आ [...]

ऑपरेशन सिंदूर भारताने स्वेच्छेने थांबवले; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा सुनावले
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून होणार्या दहशतवादी कारवायांना ठाम प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज असून, गरज पडल्यास दीर्घकालीन लढ्यासही देश [...]
