Tag: महाराष्ट्र शासन
50% महागाई भत्ता वेतनात विलीन करा : कर्मचारी युनियन
नांदेड: जिल्हा परिषद सेवेतील कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्तांच्या मूळ वेतन व निवृत्तीवेतनात 50 टक्के महागाई भत्ता (डीए/डीआर) विलीन कर [...]

राज्यात एक हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन : मंत्री लोढा
मुंबई: राज्यात युवक-युवतींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 1 एप्रि [...]

तलाठी भरती आणि CET परीक्षेत मोठा घोटाळा; रोहित पवारांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी करत गंभीर आरोप
मुंबई: राज्यातील तलाठी भरती प्रक्रिया तसेच सामायिक प्रवेश परीक्षेच्या (CET) संपूर्ण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा [...]
धोरणातील दोषामुळे पीक विमा भरणार्यांची संख्या घटली; किसान सभेचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी
बीड : राज्यभरात पीक विमा भरणार्या शेतकर्यांच्या संख्येत झालेल्या घटीबाबत मा. मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सुधारित पीक विमा योजनेमुळे भ्रष्टाचार आणि [...]
जल जीवन मिशन कर्मचार्यांना नियमित वेतन देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
नांदेड : जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यरत कर्मचार्यांना नियमित वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त् [...]

राज्यात ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा’ लागूबेकायदेशीर धर्मांतरावर कठोर कारवाईची तरतूद
मुंबई : राज्यात ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ अधिकृतपणे लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर 30 जुलै रोजी हा का [...]
बीड नगरपरिषदेत विविध विकासकामांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
बीड नगर परिषदेच्या हद्दीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून निश्चित केलेले महत्वकांक्षी विकासकामे, प्रकल्प योग्य नियोजन करुन तात [...]

ग्रामीण विकासाला प्राधान्य देत शिक्षण, आरोग्य व मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी नियोजन करा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारडीपीडीसी निधीचा पारदर्शक व परिणामकारक वापर करण्याच्या सूचना;दिवंगत अजितदादा पवार यांच्या विकासदृष्टीने काम करण्याचे आवाहन
बीड जिल्हा हा प्रामुख्याने ग्रामीण भागाचा जिल्हा असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. [...]
नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला गती द्यामराठवाडा मुक्तीदिनी पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
बीड : नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प हे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न असून, या प्रकल्पामुळे या भागाच्या आर्थिक, औद्योगिक आणि [...]
44 वर्षांनंतर सहस्त्रकुंड येथे भगवान परशुराम मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना; तीर्थक्षेत्र विकासाला वेग
नांदेड : तब्बल 44 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य सहस्त्रकुंड येथे भगवान परशुराम यांच्या मूर्तीची विधिवत पुनःप्रतिष्ठापना [...]
