Tag: पाणीटंचाई
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकआजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कारकर्जमाफी, महागाई, दुष्काळी प्रश्नांवरून विरोधक घेरणार
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्का [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
आज ‘मृग’ संपले ; ‘आर्द्रा’कडे लागले डोळे पाऊस लांबल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी हतबल ; पेरण्या ठप्प, जमिनी ओसाड
अहिल्यानगर : मृग नक्षत्राचा कालावधी रविवारी (दि. २१) संपत असतानाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या [...]
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने चकलांबा ग्रामपंचायतीचा पाणी बचतीचा निर्णय; तलावातील पाणी उपशाला पूर्ण बंदीसरपंच प्रियंका ताई खेडकर व ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक
गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीने भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन गावाच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. दिवसेंदि [...]

मान्सून रखडला! जून महिन्यात तब्बल ४२ टक्के कमी पाऊस झाल्याने देशावर दुष्काळाचे सावट
https://www.youtube.com/watch?v=8u39SYd9asI
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, ४ ते १८ जून दरम्यान देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्ब [...]
दुरगाव तलावातील पाण्याची राजरोस चोरी; पिण्याच्या राखीव साठ्यावर डल्ला ; महसूलने कारवाई करण्याची गरज
कर्जत : तालुक्यातील दुरगाव तलावात पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या साठ्यातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या पाण्याचा उपसा होत असल्याचा गं [...]

महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश
https://www.youtube.com/watch?v=JpCAPBSwSOM
'एल निनो'च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री रा [...]
राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन
संगमनेर : चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि त्यातून निळवंडे प्रकल्पाला गती मिळाली. धरण व कालव्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर [...]
कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले
कर्जत : उन्हाळी आवर्तन क्रमांक २ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने कर्जत तालुक्यातील विविध पाझर तलाव, बंधारे आणि पाणीपु [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
