Tag: कृषी विभाग महाराष्ट्र
श्रीगोंद्यात कृषी विभाग व पाणी फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया आणि आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
श्रीगोंदा : येथे कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन क [...]
नायगावमधील ‘त्या’ ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा; अन्यथा लातूर कृषी सहसंचालक कार्यालयासमोर जनआंदोलनाचा इशारा
नांदेड : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक करून चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या आणि साठ्यात प्रचंड अफरातफर करणाऱ्या नायगाव (जि. नांदेड) य [...]
‘मृग नक्षत्र केवळ सुरुवात, शेतकऱ्यांनी धीर सोडू नका’ – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
मुंबई : मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. दरवर्षी ७ जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो, पण यंदा निसर्गचक्र थोडे बदलले आहे. पाऊस लांबल्यामुळे [...]

सरकारच्या उशिरा कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मोठा फटका; महागडी बियाणे-खते खरेदीसाठी शेतकरी सावकारांच्या दारात
भोकर : तालुक्यातील शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफीचा लाभ अद्याप प्रत्यक्षात मिळालेला नसल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर प्रचंड [...]
थकीत पीक विमा नुकसानभरपाई तात्काळ वितरित करा : आ. बोंढारकर यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी
नांदेड : खरीप हंगामातील पीक नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी थकीत पीक विमा नुकसानभरपाईची उर्वरित रक्कम तात्काळ [...]
शेतकऱ्याच्या पीक प्रयोगांचे कृषी विस्तार सहसंचालकांकडून कौतुक
अकोले : राज्याचे कृषी विस्तार सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी कोतुळ येथील कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित शेतकरी सयाजीराव पोखरकर यांच्या शेतीला भे [...]
मंत्रालयीन विभागांची पुनर्रचनेस मान्यताप्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 45 होणार
मुंबई : राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, परिणामकारक आणि सुसूत्र करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील विभागांची व्यापक पुनर्रचना करण्यास राज्य [...]

संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात
देवळाली प्रवरा : शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून उत्पादकता [...]

१० जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
मुंबई: सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. १ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठ [...]

१० जूनपूर्वी मान्सूनच्या आगमनाची शक्यता धूसर; राज्यात वादळी पावसाचा अंदाज, पेरणीची घाई टाळण्याचे आवाहन
मुंबई : राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून १ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात या बदलांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, [...]
