Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

नंदीग्राममधील विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांचे वादग्रस्त विधान

२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही जागांवर ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यानंतर, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी विजयानंतर अत्यंत वादग्रस्त आणि जातीय स्वरूपाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विधानपरिषदेसाठी विवेक कोल्हेंचे नाव येताच कोपरगावमध्ये जल्लोष
बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार; निशांत कुमार यांच्यासह ३२ जणांचा शपथविधी
‘मी राजीनामा देणार नाही, आम्ही हरलोच नाही!’; बंगालमध्ये पराभवानंतरही ममता दीदींचा पवित्रा

२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही जागांवर ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यानंतर, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी विजयानंतर अत्यंत वादग्रस्त आणि जातीय स्वरूपाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

COMMENTS