Homeताज्या बातम्या

रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता

मुंबई : बेळगाव-खानापूर न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निकाल देत, सीमा प्रश्नावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून शिवसेना शिंदे ग

आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये लाखांचा एल्गार!
भाजपा नेते राजेश सावंत यांचे निधन
आदिवासी वसतिगृह प्रवेशाच्या नव्या अटींवरून असंतोष: ’अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे’चा आंदोलनाचा इशारा
Maharashtra Karnataka Border Dispute | सीमा प्रश्नी भाषण प्रकरण; २०  वर्षांनंतर रामदास कदम, नितीन बानगुडे पाटील निर्दोष

मुंबई : बेळगाव-खानापूर न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निकाल देत, सीमा प्रश्नावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री रामदास कदम आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल २० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या खटल्याचा निकाल लागला असून, सबळ पुराव्याअभावी दोन्ही नेत्यांची या गुन्ह्यातून सन्मानपूर्वक सुटका झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS