रत्नागिरी : भाजपाचे निष्ठावंत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटका्य
रत्नागिरी : भाजपाचे निष्ठावंत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटका्याने दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण रत्नागिरी शहर आणि राजकीय वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सावंत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

COMMENTS