Tag: Lokmanthan News24
महिला भाविकाची हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत
श्रीक्षेत्र माहूर गडावरील चे पत्रकार संजय घोगरे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत नागपूर येथील एका महिला भाविकाची हरवलेली पर्स परत केली.नागपूरच्या [...]
नांदेडमध्ये ‘शब्द शब्द तुझाच आहे’ कवितासंग्रहाचे 7 जून रोजी प्रकाशन
नांदेड : वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर उपायुक्त निलेश शेवाळकर लिखित ‘शब्द शब्द तुझाच आहे’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. 7 जून 2 [...]
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी (दि. 4) पहाटे 1.30 वाजता पिंपळगाव निमजी येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन [...]
कोचिंग क्लासेसच्या विळख्यात कनिष्ठ महाविद्यालये; शिक्षणाचा बाजार आणि प्रशासनाचे मौन!नामधारी कॉलेजांचा सुळसुळाट, गुणवत्तापूर्ण महाविद्यालये मात्र विद्यार्थ्यांविना; शिक्षण व्यवस्थेतील गंभीर संकटाकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
नांदेड : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेकडे पाहिले तर शिक्षण क्षेत्रात एक वेगळेच वास्तव उघड होत आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अध [...]
रायचूर एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसलाधाडसी महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्याचा डाव उधळला; रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
नांदेड : रायचूर एक्सप्रेसमधील एका धाडसी महिला प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे चोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असून या घटनेने रेल्वेतील प्रवाश [...]
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथ [...]
मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्णदिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्दसलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा ; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात
बीड : राज्य भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या निधनानंतर बीड येथे झालेला शोकसभेत पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशम [...]

शेतकर्यांना कृषी विभागाचे आवाहनकडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज सादर करावेत
बीड : जिल्ह्यातील शेतकर्यांना कडधान्य पिकांच्या मुल्यवर्धनास चालना देवून शेतकर्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काढणीनंतरची पायाभूत सुविधा बळ [...]
शेतकर्यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करावी-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे
बीड : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला असून, पेरणीची लगबग सुरू झाली आहे. विविध कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबं [...]
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक
बीड : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिव [...]
