Category: महाराष्ट्र
सुरक्षेचे केंद्र की मद्यपींचे अड्डे? नांदेडमधील पोलिस चौक्यांची दुरवस्था उघड; नागरिकांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह
नांदेड: नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी उभारण्यात आलेल्या पोलिस चौक्याच आज बेवारस, अस्वच्छ आणि मद्यपींच्या अड्ड्यात रूपांतरित झाल्याचे धक्क [...]
ब्रेडच्या पुड्यात माशी; ’गोदावरी स्वीट बेकरी’च्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह! ग्राहकाचा संताप, व्हिडिओ व्हायरल
नांदेड: शहरातील व्हीआयपी रोडवरील प्रसिद्ध गोदावरी स्वीट बेकरी येथे विक्रीसाठी ठेवलेल्या ब्रेडच्या एका बंद पुड्यात माशी आढळल्याचा धक्कादायक प्रक [...]
पार्किंगशिवाय परवानगी, वाहतूक कोंडीला प्रशासनाचा आशीर्वाद? फुले मार्केट परिसरातील नियोजनावर गंभीर प्रश्न
नांदेड: शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असताना, महात्मा फुले मार्केट परिसरातील काही मोठ्या कापड दुकानांमुळे हा प्रश्न अधिकच ब [...]

अण्णा हजारे विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी मैदानात; अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलनाला सुरुवात
अहिल्यानगर: नीट (NEET) पेपरफुटी, बेरोजगारी आणि भरती प्रक्रियांवरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा [...]

अन्नसुरक्षा नियम धाब्यावर बसवणाऱ्या १२ हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित; पुणे एफडीएची धडक कारवाई
पुणे: अन्नसुरक्षा व स्वच्छतेचे नियम पायदळी तुडविणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरी व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली [...]

नाशिक शहर अन् जिल्ह्यात मुसळधार; गोदावरीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी तर धरणांमधून मोठा विसर्ग सुरू
नाशिक: नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी [...]

नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधू मैदानात! २६ जुलैला मुंबईत शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत मोर्चा
मुंबई: कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि NEET पेपरफुटी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व विद्या [...]
आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी राष्ट्रपतींना निवेदन : सोमनाथ मोहिते
शेवगाव: दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या युवकांवर झालेल्या कथित कारवाईची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्यांच्या घटन [...]
कुकडी कालव्याचे पाणी सोडण्यास प्रशासनाची मान्यता; शेतकरी बचाव कृती समितीच्या इशाऱ्यानंतर निर्णय
श्रीगोंदा: विसापूर कालव्याखालील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीला अखेर यश आले असून, कुकडी पाटबंधारे विभागान [...]

अजितदादांची निर्णयक्षम कार्यशैली महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल; माजी आमदार अशोकराव काळे यांचे प्रतिपादन
कोपरगाव: स्व. अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. विकासकामांना दिलेले प्राधान्य, सर्वसामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि प्रशास [...]
