Category: महाराष्ट्र

माझं ९० टक्के काम समाजसेवा असल्याने मला निवडणुकीत प्रचाराची गरज वाटत नाही
https://www.youtube.com/watch?v=z3OqYq1qi8w
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात स्पष्ट केले की, ते राजकारणी असले तरी त्यां [...]

कांद्याला केवळ १ रुपया भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त; ४ एकरातील ६०० पोती कांदा शेतातच पेटवून दिला
https://www.youtube.com/watch?v=iS0iEty6cx0
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील शेतकरी भगवान साबळे यांनी कांद्याला प्रतिकिलो क [...]

नवापूर एमआयडीसी टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; ८ ते १० कोटींची मालमत्ता जळून खाक; प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न
नवापूर : नंदुरबार जिल्ह्यातून आगीची एक अत्यंत भीषण बातमी समोर येत आहे. नवापूर एमआयडीसी परिसरातील एका टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग लागली असून आगीची [...]
घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा
रमाई घरकुल योजनेंतर्गत 154 लाभार्थ्यांना 1 कोटी 1 लाख 81 हजार 250 रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणार्य [...]

विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी कडक पावले उचलली जाणार आहेत [...]
अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज
ट्रॅव्हल जिहादविरोधात अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौकात सोमवारी आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाज एकवटला होता. शिवशाह [...]
अॅड. संदीप वर्पे यांची रयतच्या मॅनेजिंग कौन्सिलवर वर्णी
कोपरगाव शहर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचे अत्यंत विश्वास शिलेदार म्हणून सबंध राज्यभर सर्वपरिचित असलेले पक्षा [...]
‘लँड टायटलिंग अॅक्ट’ जुलैमध्ये लागू होणारमहाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य : महसूल मंत्री बावनकुळे
पुणे : ‘लँड टायटलिंग अॅक्ट’ येत्या जुलै महिन्यात राज्यात लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्य [...]
शाईफेक नव्हे, विचारांवरचा हल्ला!
महाराष्ट्राची ओळख ही संतांची, समाजप्रबोधनाची आणि विवेकाची भूमी अशी आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या वारकरी परंपरेने समाजाला सम [...]
संगमनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय; शून्य टक्के पीकविमा; काँग्रेस आक्रमक ; जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचा आरोप
संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असताना संगमनेर तालुक्याला एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने [...]
