Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांद्याला केवळ १ रुपया भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त; ४ एकरातील ६०० पोती कांदा शेतातच पेटवून दिला

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील शेतकरी भगवान साबळे यांनी कांद्याला प्रतिकिलो केवळ १ रुपया भाव मिळाल्याने संतापून अडीच ते चार एकरातील ६०० गोण्या कांदा शेतातच पेटवून दिला. ३-४ लाख रुपयांचा उत्पादन खर्च निघणे कठीण झाल्याने हताश होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

निर्यात ठप्प झाल्याने कांदा उत्पादक चिंतेत
चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महाभडका; रोहित पवार,अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात
कांद्याला ३००० रुपये हमीभाव द्या किसान सभेची मागणी; सरकारने अंत पाहू नये! डॉ. अजित नवले आक्रमक

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील शेतकरी भगवान साबळे यांनी कांद्याला प्रतिकिलो केवळ १ रुपया भाव मिळाल्याने संतापून अडीच ते चार एकरातील ६०० गोण्या कांदा शेतातच पेटवून दिला. ३-४ लाख रुपयांचा उत्पादन खर्च निघणे कठीण झाल्याने हताश होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

COMMENTS