Category: शहरं

जालन्यात सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक; मनसे कार्यकर्ते आक्रमक
जालना : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची घटना जालन्यात घडली. शहरातील विशाल कॉर [...]

विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
चेन्नई : तामिळनाडूतील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून अभिनेता थलपती विजय यांच्या पक्षाला अखेर आवश्यक पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. [...]

धाराशिवमध्ये सुट्टीत आलेल्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू
https://www.youtube.com/watch?v=ilNNown0xjc
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याहून गावी (कुंभेजा) आलेल्या एका १ [...]
सावित्रीच्याच लेकींचा डंका !
यंदाच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून दहावी-बारावीच्या निकालात सावित्रींच्या लेकींनीच आपणच अव्वल असल्याचे सिद्ध केलं आहे. खरंतर या देशामध्ये स्त [...]
संविधानिक मध्यस्थाच्या निष्पक्षतेवर शंका !
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या निर्माण झालेली परिस्थिती केवळ सत्तास्थापनेचा वाद नाही; ती भारतीय संघराज्यव्यवस्था, राज्यपालपदाची [...]
संगमनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय; शून्य टक्के पीकविमाकाँग्रेस आक्रमक ; जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचा आरोप
संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असताना संगमनेर तालुक्याला एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने [...]
‘संत ज्ञानेश्वर’चा दहावीचा १०० टक्के निकाल
कोपरगाव शहर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन [...]

शेतकऱ्यांनी त्यांचे सातबारे जिवंत करून घ्यावेतप्रांताधिकारी नितीन पाटील ; कर्जतमध्ये ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात
कर्जत : आजही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर अनेक वेगवेगळ्या नोंदी अनावश्यक पणे झालेल् [...]
जामखेडमधील अतिक्रमण, महामार्ग प्रश्नावर प्रशासन अलर्टसभापती राम शिंदे यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक
जामखेड : जामखेड शहरातील अतिक्रमण तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या संदर्भात शासकीय विश्रामगृह, अहिल्यानगर येथे विधान परिषदेचे सभापत [...]

नामस्मरणाची शिदोरीच जीवनाला खरी दिशा देते : ह.भ.प. लोंढे
श्रीगोंदा : “जीवनात धन, संपत्ती आणि मान-सन्मान यापेक्षा सत्कर्म, सेवा व नामस्मरणाची शिदोरी गोळा करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन हरिभक्त [...]
