Author: Raghunath

1 887 888 889 890 891 1,190 8890 / 11900 POSTS
महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान

महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान

मुंबई : राज्यातील शेती अधिक शाश्‍वत आणि पोषणयुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत पाच लाख हेक्टर क [...]
मुंबई व नवी मुंबई विमानतळ जोडणारी नवी मेट्रो

मुंबई व नवी मुंबई विमानतळ जोडणारी नवी मेट्रो

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणारा मेट्रो मार्ग क्रमांक आठ हाती घेण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे बावीस ह [...]
वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो प्रकल्प

वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो प्रकल्प

मुंबई : वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावरील मेट्रो मार्गिकेचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे तेवीस हजार [...]
ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाइन सुविधा

ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाइन सुविधा

ई-पीक पेरा नोंदणी करताना नेटवर्कच्या अडचणींमुळे शेतकर्‍यांना येणार्‍या अडथळ्यांचा विचार करून सरकारने ऑफलाइन सुविधेची घोषणा केली आहे. आता शेतकरी न [...]
कृषी क्षेत्रासाठी मूल्य साखळी निर्मिती

कृषी क्षेत्रासाठी मूल्य साखळी निर्मिती

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याबरोबरच दहा ते पंधरा प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रम [...]
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना

राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा सुमारे पंचवीस टक्के आहे. हा वाटा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू केली जाणार आ [...]
शेतकर्‍यांना दोन लाखांची कर्जमाफीअर्थसंकल्पात घोषणा ; योजनेला अहिल्यादेवींचे नाव

शेतकर्‍यांना दोन लाखांची कर्जमाफीअर्थसंकल्पात घोषणा ; योजनेला अहिल्यादेवींचे नाव

शेती, पायाभूत सुविधा, उद्योग आणि पर्यटनपूरक अर्थसंकल्पमुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय घोषणांमध्ये यंदा शेती, पायाभूत सुविधा, उद्योग आणि पर्यटन या [...]
अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार

अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार

मुंबई : अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार (मुंबई 3.0) असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. तसेच मुंबई महा [...]
घोषणांचा पाऊस ; अंमलबजावणीचा प्रश्न!

घोषणांचा पाऊस ; अंमलबजावणीचा प्रश्न!

राज्याचा २०२६-२७ चा एकूण अर्थसंकल्प ₹ ७.६९ लाख कोटी इतका प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्याचा राजकोषीय तूट दर ३ टक्क्यांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न [...]
वित्तीय तूट आणि कर्जमाफी !

वित्तीय तूट आणि कर्जमाफी !

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला असून या अर्थसंकल्पात त्यांनी लोकप्रिय घोषणा टाळल्या असल्या तरी, त्यांनी [...]
1 887 888 889 890 891 1,190 8890 / 11900 POSTS