कुंभमेळ्याच्या तब्बल 2270 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या निविदांमध्ये कथित घोळ झाल्याचा आरोप करत मनीषाताईंनी देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा डाव रचला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कुंभमेळ्याच्या तब्बल 2270 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या निविदांमध्ये कथित घोळ झाल्याचा आरोप करत मनीषाताईंनी देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचा डाव रचला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

COMMENTS