Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान

मुंबई : राज्यातील शेती अधिक शाश्‍वत आणि पोषणयुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत पाच लाख हेक्टर क

बीडच्या विकासाला गती देणार्‍या विकासपुरुष लोकनेते अजितदादांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भावपूर्ण श्रद्धांजली
अजित पवारांच्या अडचणीत वाढ; राज्य बँक घोटाळ्याची ’पीएमएलए’ कोर्टाकडून दखल
अजितदादांनी बीडच्या कलावंत व रसिकांना पावले
National Natural Farming Mission scheme to promote natural farming in  Maharashtra satara district शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती  मिशन

मुंबई : राज्यातील शेती अधिक शाश्‍वत आणि पोषणयुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत पाच लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच कृषी समृद्धी योजनेअंतर्गत दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस या कालावधीत कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा उभारल्या जातील. शेतकर्‍यांना फार्मर आयडी देण्याच्या उपक्रमातही राज्य आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS