Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी क्षेत्रासाठी मूल्य साखळी निर्मिती

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याबरोबरच दहा ते पंधरा प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शेतमाल प्रक्रिया, साठवण आणि विपणन व्यवस्थेला चालना मिळणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्याची घोषणा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली
कड्यात शोकसभेनिमित्त कडकडीत बंद
अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याबरोबरच दहा ते पंधरा प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शेतमाल प्रक्रिया, साठवण आणि विपणन व्यवस्थेला चालना मिळणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्याची घोषणा करण्यात आली.

COMMENTS