Author: Raghunath

वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी;खा. शरद पवारांची भूमिका ; धर्मांध प्रवाहाबाबत केली चिंता व्यक्त
मुंबई : वारकरी संप्रदायाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भिन्न मतप्रवाह सुरू असतांनाच खा. शरद पवार यांनी वारकरी परंपरेबाबत केलेल्या वक् [...]

देशभरात 6.08 कोटी मतदारांची नावे वगळली; एसआयआर अंतर्गत 9 राज्ये आणि तीन केंद्र शासित प्रदेशात मतदार संख्येत घट
नवी दिल्ली : देशातील मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विशेष गहन पुनरावलोकन अर्थात एसआयआर अंतर्गत प्रक्रि [...]

नितीशकुमार 14 एप्रिलला देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर त्यांनी शनिवारी शासकीय निवासस्थान सोडले असून 14 एप्रिलला मुख्यमंत्रिपदाचा [...]

नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के 4.7 रिश्टर तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नांदेड : नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी बसले असून भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील पांगरा श [...]

महात्मा फुले नगररचनाकार आणि उद्योजकही होते “: मुख्यमंत्री फडणवीस
पुणे : महात्मा जोतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले शेतकरी, कुशल नगररचनाकार आणि यशस्वी उद्योजकही होते. सर्वसामान्य माणस [...]

नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
नांदेड : नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी बसले असून भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील पांगरा श [...]
निधीअभावी इतर योजनांना खीळ !
कल्याणकारी योजना राबविण्यासाठी भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे प्रेरणा देतात, किंबहूना राज्यकर्त्यांनी मार्गदर्शक तत्वांप्रमाणे कारभार करायला [...]
तामिळनाडू का म्हणतोय – पेराडूम, वेल्लम !
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी महिला आरक्षणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघ [...]
महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची स्थापना सारिका क्षीरसागर यांची उपस्थिती
शहरातील प्रकाश आंबेडकर नगर परिसरात असलेल्या महालक्ष्मी देवीच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठेनिमित्त नगरसेविका सारिका ताई क्षीरसागर यांच्या उपस्थितीत दे [...]
आष्टीत उजळला मानवतेचा दीप; साध्या विवाहातून चार दिव्यांग निराधारांना जीवनाचा आधार
भगवान महावीर जयंतीनिमित्त आष्टी शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाने मानवतेचा जिवंत आदर्श साकारत समाजासमोर एक प्रेरणादायी संदेश ठेवला. मनुष् [...]
