Tag: सार्वजनिक सुरक्षा
कायद्याचा दणका: किनवटच्या वेशीवर ’दहशती’चा माज उतरला; हातात तलवार घेणारा हद्दपार आरोपी जेरबंद
किनवट : शांततेचे कडे पेलणार्या किनवट शहरात जेव्हा दहशतीची सावली पसरू पाहत होती, तेव्हाच कायद्याच्या रखवालदारांनी आपला आक्रमक आणि कठोर पवित्रा दा [...]
नाशिकच्या खड्ड्यांवरून मंत्री भुजबळांचा संतापकुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांवर खोदकाम
नाशिक : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाढणारे अपघात आणि नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेला धोका यावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र [...]
जीवघेणी निष्काळजी! सरस्वती कॉलनीत महावितरणचा उघडा ’फ्युज बॉक्स’ ठरतोय मृत्यूचा सापळा; निष्पापांच्या जिवाशी खेळण्याचा महावितरणचा नवा ’पराक्रम’
किनवट : महावितरणच्या ’स्मार्ट’ कारभाराचा आणखी एक अक्राळविक्राळ चेहरा समोर आला असून, शहरातील सरस्वती कॉलनीसह गोकुंदा भागात महावितरणने नागरिकांच्या [...]
विष्णुपूरी उड्डाणपूल दुर्घटना: केंद्रीय समितीकडून प्रत्यक्ष पाहणीनिकृष्ट कामावरून अधिकार्यांना फटकारले, नमुने जप्त!
नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपूरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाची संरक्षण भिंत ढासळल्याची घटना नुकतीच घडली हो [...]
मोशी दुर्घटना भ्रष्ट व्यवस्थेचे बळी !
मोशी येथील कचर्याच्या ढिगार्याखाली दबून आठ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला. तब्बल ऐंशी तासांनंतर सात मृतदेह बाहेर काढले गेले आणि महाराष्ट्राने पुन्ह [...]
विष्णुपुरी पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी कराभूकंपग्रस्तांना तातडीने मदत व नुकसानभरपाई द्या – आ.आनंदराव बोंढारकर
नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या नैसर्गिक आ [...]
बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणनगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
बीड शहरात शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्ग [...]
वेली हटवून साकुरीतील वीज रोहित्र केले सुरक्षित लोकमंथनच्या वृत्ताची दखल ; महावितरणची तात्काळ कारवाई
राहाता : साकुरी येथील महावितरणच्या वीज रोहित्रावर वाढलेल्या वेली आणि झुडपांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच [...]
नागरिकांचे जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?उघड्या मॅनहोलप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले
मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाण [...]
किनवट पालिकेचा ’कुंभकर्णी’ कारभारमोकाट जनावरांचा रस्त्यावर सुळसुळाट, निष्पापांचे बळी जाईपर्यंत प्रशासन ’उघड्या डोळ्यांनी’ पाहणार का?
शहरात सध्या पालिका प्रशासन आणि बेजबाबदार पशुपालकांच्या अभद्र युतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाचा खेळ सुरू आहे. काम संपले की जनावर रस्त्यावर [...]
