Tag: ब्रेकिंगन्यूज

मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे नवे अध्यक्ष
मुंबई : महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदावर अखेर मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे येथील बालेवाडीतील शिवछत्रपती क्री [...]

पाच राज्यांच्या विधानसभा निकालाकडे देशाचे लक्ष; प्रादेशिक अस्मितेची कसोटी; पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार का?
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय दिशेला आकार देणारे मानले जाणारे पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पाँडिचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडण [...]

एसी ब्लास्टमुळे लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू; गच्चीचा बंद दरवाजा ठरला मृत्यूचा सापळा!
दिल्ली : राजधानी दिल्लीतून काळजाचा थरकाप उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. विवेक विहार परिसरात रविवारी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागली. पहाटेच [...]

कॅनडात कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई गँगचा संबंध असल्याचा संशय!
https://www.youtube.com/watch?v=Jt3kqhVGGVo
कॅनडातील सरे (Surrey) शहरात प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे' (Kap's Cafe) च्या परिसरात [...]

एसी ब्लास्टमुळे लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू; गच्चीचा बंद दरवाजा ठरला मृत्यूचा सापळा!
https://www.youtube.com/watch?v=TI7gSnku6EM
दिल्लीतील शाहदरा (Shahdara) परिसरातील विवेक विहार (Vivek Vihar) भागात ३ मे २०२६ च्या पहाटे एका भ [...]

जळगाव एमआयडीसीत अग्नितांडव! सिलिंडर स्फोटाने भीषण आग; तीन कंपन्या खाक, सुदैवाने जीव वाचले!
https://www.youtube.com/watch?v=_UPOPszRoN4
जळगाव एमआयडीसीतील (MIDC) जे सेक्टरमध्ये एका चटई उत्पादक कंपनीत भीषण आग लागली. सिलिंडरच्या सलग ४ [...]

भिवापुरात आगीचं भीषण तांडव! १६ घरं खाक, संसार उघड्यावर; मदतीसाठी पीडित कुटुंबांचा टाहो
https://www.youtube.com/watch?v=xgSCwke_gTg
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात असलेल्या धामणगाव (विद्यामंदिर) येथे शनिवारी (२ मे २०२६) सायंकाळ [...]

प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स
मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणार्या अंमलबजावणी संचालयाने (ईडी) आता चौकशीसाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच् [...]

इराणचा शांतता प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला
तेहरान/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेमधील संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. होर्मुझच्या सामुद्रध [...]

त्या चौघांचा मृत्यू टरबूज खाल्याने झाला नाही;दोकाडिया कुटुंब प्रकरणातील मृत्यूचे गूढ आणखीन वाढले
मुंबई : पायधुनी परिसरातील दोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल् [...]
