Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

‘वेट-बल्ब’ तापमानाचा भारताला महाभयंकर इशारा! २ तास घराबाहेर राहिल्यास जिवंत राहणे कठीण!

https://www.youtube.com/watch?v=t1GAXhUWeU4 सध्या तुम्ही अनुभवत असलेले ऊन हे केवळ नेहमीसारखी उन्हाळ्याची लाट नाही, तर हे मानवी अस्तित्वासमोर आले

पाणपोई हे पुण्यकर्म नव्हे तर आरोग्य सुविधा : सावंत
तलाव उशाला कोरड घशाला, आठ महिन्यापासून जलजीवन ठप्प
महावितरणचा भोंगळ कारभार; तरोड्यात उकाड्यापेक्षा विजेच्या त्रासाने नागरिक हैराण

सध्या तुम्ही अनुभवत असलेले ऊन हे केवळ नेहमीसारखी उन्हाळ्याची लाट नाही, तर हे मानवी अस्तित्वासमोर आलेलं एक महाभयंकर संकट आहे! देशात अनेक ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं असताना, हवामान तज्ज्ञांनी आता एक अत्यंत धक्कादायक इशारा दिलाय. भारतात सध्या ‘वेट-बल्ब’ तापमानाचा धोका निर्माण झाला असून, यामुळे कोणताही निरोगी माणूस घराबाहेर सलग दोन तासांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही!

COMMENTS