Tag: Rural Economy Maharashtra
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात
मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील काही अटी व पात्रता निकषांमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने त्यावर पुन [...]
शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ
मुंबई : राज्यातील शेतकर्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकर्यांना मिळ [...]
शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक आक्रमक
पुणे : राज्यातील सततच्या बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी आ [...]
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
मुंबई : शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासन कृषी धोरणांची अंमलबजावणी करीत असून, शेतीमालाला अधिक मूल्य मिळावे यासाठी काढणीनंतरची संपूर्ण स [...]
अहिल्यानगर जिल्ह्यात 99 टक्के पाऊस
अहिल्यानगर : राज्यात यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सोमवारी व्यक्त केला. या अं [...]
किनवटमध्ये 19 मेपासून भरडधान्य खरेदी केंद्र सुरू; आमदार-प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश
किनवट तालुक्यात आधारभूत हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी आणि मका या भरडधान्याची प्रत्यक्ष खरेदी केंद्रे 19 मेपासून सुरू करण्यासाठी प्रशासनाने हालचालींन [...]
नाफेडमार्फत तातडीने कांदा खरेदी कराजयंत पाटील ; कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव व अनुदानाची मागणी
मुंबई : राज्यात कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद् [...]

वाढत्या उष्णतेने आंबा पिकला, पण निर्यातीअभावी बाजारपेठेत दर कोसळले; कोकणचा हापूस बागायतदार पुन्हा संकटात!
https://youtu.be/g2k8vbYRuVQ
२०२६ च्या आंबा हंगामात कोकणच्या हापूस बागायतदारांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर पिकू [...]
8 / 8 POSTS
