Tag: Maharashtra Farmers News
वादळाने केळी भुईसपाट; निवघ्यात खा.चव्हाणांची पाहणीहेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी
मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या वादळी वार्याने नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्यांवर मोठे संकट ओढवले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभ्या के [...]

कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक
https://youtu.be/xkLYf6y2YCQ
कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळ [...]
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
संगमनेर : संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ [...]
साखर निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घातक साखर उद्योग संकटात ; किसान सभेची टीका
अकोले : केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय हा महाराष्ट्रासह देशातील साखर उद्योगासाठी अत्यंत घातक असून ऊस उत्पादक शेतकऱ् [...]
4 / 4 POSTS
