Tag: devendra fadnavis
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा
मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील बळीराजासाठी मोठा दिलासा देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी ’शेतकरी कर्जमाफी’ची घोषणा केली. गेल्य [...]
राज्यात कोणतीही इंधनटंचाई नाही : मुख्यमंत्री फडणवीसपंतप्रधान मोदींवर टीका टाळावी ; विधान परिषद निवडणूक महायुती एकत्र लढणार
मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांवर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारकडे इंधनाचा पुर [...]
अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्जअमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे आगामी काळात स्थिर व अखंड [...]
गाईला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या; निरुपयोगी जनावरांबाबत स्पष्ट भूमिका घ्यासर्व धर्मीय नागरिक एकवटले; जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर
देशी गाईला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा देण्यात यावा तसेच कमी उत्पादनक्षम जनावरांच्या संदर्भात स्पष्ट व व्यवहार्य धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी बीड ज [...]
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या थकीत व्याज परताव्याचा प्रश्न तातडीने सोडवा – डॉ. ज्योती मेटेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची करणार मागणी
मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत प्रल [...]
शिर्डीत प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार होणारपालकमंत्री विखे ; तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे २३ मे रोजी उद्घाटन
शिर्डी : अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत असून, शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभार [...]
नांदेड विधान परिषद भाजपाच्या वाट्यालाराजूरकर परिवाराची उमेदवारी जवळपास निश्चित?
राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असून, त्याआधीच महायुतीत जागावाटपाव [...]
बीडमध्ये रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम, अवैध कत्तलखाने प्रकरणी भाजप आक्रमक
शहरातून जाणार्या अहिल्यानगर-बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561 वरील बालेपीर परिसरातील मस्जिदजवळ आणि बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या [...]
आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावरून आंदोलनराजू शेट्टींसह प्रमुख नेत्यांची पोलिसांकडून धरपकड
मुंबई, दि. 15 मे : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या आंदोलन मोर्चादरम्यान मोठा तणाव निर्मा [...]
नाफेडमार्फत तातडीने कांदा खरेदी कराजयंत पाटील ; कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव व अनुदानाची मागणी
मुंबई : राज्यात कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद् [...]
