Tag: devendra fadnavis
अहिल्यानगर पोलिस दलाला नवा चेहरा देणारे नेतृत्व : पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन डॉ. अशोक सोनवणे
अहिल्यानगर : केवळ गुन्हेगारी मोडीत काढणे पोलिसांचे काम नाही, तर व्यवस्था बदलणे, गुन्हेगारी होवूच नये, यासाठी विधायक कामांतून एक नवा संदेश देण्याच [...]
शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांनाचारा आणि बांबू लागवडीसाठी केवळ एक रुपयात जमीन
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित महत् [...]
देवाभाऊंचे शेतकर्यांना कर्जमाफीचे गाजर! कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी; सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा!जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर वाटप करून लक्षवेधी आंदोलन; डॉ. गणेश ढवळे यांचा शासनावर निशाणा
बीड : राज्य शासनाने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सरसकट कर्जमाफी नसून जाचक अटी व शर्तींच्या जंजाळात अडकलेल [...]
संभाजीनगरमध्ये स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा मंजूर
राहाता : तालुक्यातील वाकडी गावांतर्गत नव्याने निर्माण झालेल्या संभाजीनगर या महसुली गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. [...]
बीडच्या विकासासाठी आ.संदीप क्षीरसागर यांचा जोरदार पाठपुरावामतदारसंघातील महत्वाच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
बीड शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी मुंबईत शासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आ [...]
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट-बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी निधीची मागणी-बीड शहर, ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही निवेदन सादर
बीड : शहरातून जाणार्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या मार्गाचे मोठ्या नाल्या [...]
सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा कायापालट2028 पर्यंत दहा हजार घरे पात्र नागरिकांना उपलब्ध करून देणार
मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या झोपडवस्तींपैकी एक असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली [...]
मंत्रालयीन विभागांची पुनर्रचनेस मान्यताप्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 45 होणार
मुंबई : राज्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, परिणामकारक आणि सुसूत्र करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील विभागांची व्यापक पुनर्रचना करण्यास राज्य [...]
राहुरी-शनीशिंगणापूर रेल्वेसाठी जमीन मोजणीला विरोध सोनईमध्ये शेकडो शेतकरी एकवटले; भूमीअभिलेख पथक हतबल
सोनई : प्रस्तावित राहुरी–शनीशिंगणापूर रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या अनुषंगाने सोमवारी (दि. ८ जून) सोनई परिसरातील बेल्हेकरवाडी येथे करण्यात [...]
राज्यात आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणारमुख्यमंत्री फडणवीस : नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत ‘उडान’ प्रकल्पाला पाच वर्षांची मुदतवाढ
मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, [...]
