Tag: सिंचन
निळवंडेतून 10 हजार क्युसेकने विसर्ग
अकोले : भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदराचा विसर्ग, वाकी तलावाचा ओव्हरफ्लो त् [...]
रेशीम उद्योगाची स्वप्ने कागदावरच तुटली24 तास विजेअभावी प्रधानसांगवीतील रेशीम शेती कोमेजली
शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन समृद्धीचे नवे दालन उघडणारा रेशीम उद्योग आज किनवट तालुक्यात प्रशासकीय उदासीनता आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अ [...]
बीडच्या मल्टिस्टेट बँक घोटाळ्यातील पीडित ठेवीदारांना न्याय मिळवून देणार; आ.क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीशिक्षकांच्या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन; तर बीडच्या पाणीप्रश्नासाठी जलसंपदा मंत्र्यांची घेतली भेट
बीड : जिल्ह्यात मागील काही वर्षांत अनेक मल्टिस्टेट बँका बुडाल्यामुळे हजारो सामान्य ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. आयुष्यभराची जमापुंजी ग [...]
त्रिस्तरीय समितीच्या उपस्थितीत बाभळी बंधार्यातील 0.2 टीएमसी पाणी तेलंगणातील श्रीरामसागरला सोडले
धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीवरील वादग्रस्त बाभळी बंधार्यातील 0.2 टीएमसी (सुमारे 5.5 दशलक्ष घनमीटर) पाणीसाठा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसा [...]
वसंतराव नाईक हरितक्रांतीचे प्रणेते; त्यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन उत्साहात साजरा – डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड
आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगाव (ता. केज, जि. बीड) आणि स्वानंद सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (1 जुलै) महाराष्ट्राचे [...]
वारीचा पूल झाल्याने नागरिक सुखावले : टेके
कोपरगाव : जनता निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे मोठ्या आशा अपेक्षेने बघत असते.त्यामुळे जे लोकप्रतिनिधी जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करतात [...]

महाराष्ट्रात गंभीर जलसंकट; शेतीचा पाणीपुरवठा बंद करून धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे जलसंपदामंत्र्यांचे आदेश
https://www.youtube.com/watch?v=JpCAPBSwSOM
'एल निनो'च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदामंत्री रा [...]
उर्ध्व मानार प्रकल्पातून आजपासून शेवटची पाणीपाळी; आ. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून शेतकर्यांना दिलासा
नांदेड : उन्हाळी हंगामात शेतकर्यांच्या पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी उर्ध्व [...]
भोसा खिंड प्रकल्पाला हक्काचे पाणी द्यावे; सभापती तापकीर ; कर्जतसाठी कुकडी, सीना व घोड कालव्यांचे आवर्तन सोडण्याची मागणी
कर्जत : वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे कर्जत तालुक्यातील शेतीसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून, शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळावा य [...]
चिंचोली गुरवमध्ये सिमेंट पाईप टाकण्यास प्रारंभ; पाण्याची समस्या सुटणार; थोरात कारखान्याच्या पुढाकाराने कार्यारंभ
संगमनेर : दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांसाठी थोरात कारखान्याच्या पुढाकारातून सिमेंट पाईप टाकून पा [...]
