Tag: शेती संकट

1 2 10 / 13 POSTS
राज्यात खरीप पेरण्यांना वेग; 74 टक्के पेरणी पूर्ण

राज्यात खरीप पेरण्यांना वेग; 74 टक्के पेरणी पूर्ण

मुंबई : जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील खरीप हंगामाबाबत अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. वेळेवर पाऊस न झाल्याने अनेक शेतकर [...]
नायगाव तालुक्यात पन्नास हजार हेक्टरवर खरीप पेरण्या; पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे बहरलेली पिके संकटातनायगाव, नरसी, मांजरम, कुंटूर व बरबडा मंडळांतील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

नायगाव तालुक्यात पन्नास हजार हेक्टरवर खरीप पेरण्या; पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे बहरलेली पिके संकटातनायगाव, नरसी, मांजरम, कुंटूर व बरबडा मंडळांतील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

नायगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या पूर्ण केल्या. तालुक्यातील [...]
राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका

मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
फोल हवामान अंदाज; निसर्गाचा इशारा आणि पावसाचा कहर!

फोल हवामान अंदाज; निसर्गाचा इशारा आणि पावसाचा कहर!

 ‌ आषाढात आभाळ दाटून येते आणि धरती तृप्त होते, असे आपण नेहमी म्हणतो. परंतु यंदाचा पाऊस केवळ तृप्त करणारा नाही, तर अनेक ठिकाणी तो धडकी भरवणारा ठरल [...]
मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी

मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी

मुंबई : राज्यातील नागरिकांना आणि शेतकर्‍यांना प्रतीक्षेत ठेवणार्‍या मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली असून मुंबईसह उपनगरांमध्ये रविवारी सकाळपासून [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !

महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !

महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
फसव्या कर्जमाफीविरोधात शासन आदेशाचे दहन; शिवसेनेचा निषेध

फसव्या कर्जमाफीविरोधात शासन आदेशाचे दहन; शिवसेनेचा निषेध

शिरूर तालुक्यातील मातोरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकर्‍यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर महायुती सरकारच्या कथित फसव्या [...]
कर्जा मुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार

कर्जा मुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार

बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति [...]
बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे

बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे

मुंबई : राज्यातील मे व जून 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने [...]
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका

कर्जत :  तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकरी महादेव तांदळे यांच्यावर अवकाळी पावसाने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतामध्ये कांदा काढून तो मार्केट [...]
1 2 10 / 13 POSTS