Tag: शेती संकट

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
फोल हवामान अंदाज; निसर्गाचा इशारा आणि पावसाचा कहर!
आषाढात आभाळ दाटून येते आणि धरती तृप्त होते, असे आपण नेहमी म्हणतो. परंतु यंदाचा पाऊस केवळ तृप्त करणारा नाही, तर अनेक ठिकाणी तो धडकी भरवणारा ठरल [...]
मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी
मुंबई : राज्यातील नागरिकांना आणि शेतकर्यांना प्रतीक्षेत ठेवणार्या मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली असून मुंबईसह उपनगरांमध्ये रविवारी सकाळपासून [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
फसव्या कर्जमाफीविरोधात शासन आदेशाचे दहन; शिवसेनेचा निषेध
शिरूर तालुक्यातील मातोरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकर्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर महायुती सरकारच्या कथित फसव्या [...]

कर्जा मुळे अनेक शेतकर्यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार
बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति [...]
बाधित फळपिकांचे पंचनामे त्वरित करा : कृषिमंत्री भरणे
मुंबई : राज्यातील मे व जून 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने [...]

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
कर्जत : तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकरी महादेव तांदळे यांच्यावर अवकाळी पावसाने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतामध्ये कांदा काढून तो मार्केट [...]
संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
संगमनेर : संगमनेर तालुक्याला भंडारदरा व निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे, रोटेशन काळात शेतीसाठी पूर्ण दाबाने ११ तास वीजपुरवठा करावा तसेच शेतकऱ [...]
मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकर्यांच्या आत्महत्यासरकारला आणखी किती बळी हवेत; वडेट्टीवारांचा संतप्त सवाल
मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या तीन म [...]
