Tag: शेतकरी प्रश्न
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
ऑपरेशन टायगर नव्हे, सरकारने ऑपरेशन सरसकट कर्जमाफी राबवावी-राजेंद्र आमटेखासदार फोडायला पैसे आहेत, मग शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी का नाहीत?
बीड : कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यां [...]
शेतकर्यांचे रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडवा; सौहार्दाने वागा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनमहसूल यंत्रणेला जिल्हाधिकार्यांचे निर्देश; शेतरस्ते अडविणार्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश
बीड : महसूल प्रशासन हे शासन आणि नागरिक यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच [...]
सरसकट कर्जमाफीसाठी मंगळवारी पारनेर तहसीलवर मोर्चाखा. लंके यांच्या उपस्थितीत बैठक ; शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग
पारनेर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या २३ जून रोजी पारनेर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आह [...]
ज्येष्ठांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : पो.नि.गायकवाड
कर्जत : "ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय किंवा कौटुंबिक अत [...]
कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांना जाब-नुमान चाऊसशेतकर्यांच्या हक्कांसाठी मौलाना आझाद युवा मंचचे कृषी मंत्र्यांना निवेदन
माजलगाव : राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या माजलगाव दौर्यादरम्यान मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊ [...]

महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक
https://youtu.be/2sgZW_nG71I
जळगाव जामोद, संग्रामपूर व मलकापूर परिसरातील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी त्रस्त असून, कमी क्षमतेचे ट्रान्स [...]
फसव्या कर्जमाफीविरोधात शासन आदेशाचे दहन; शिवसेनेचा निषेध
शिरूर तालुक्यातील मातोरी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व शेतकर्यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर महायुती सरकारच्या कथित फसव्या [...]
राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून; शेतकरी कर्जमाफी, आरक्षण आणि कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारला घेरार
मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून २०२६ पासून मुंबई येथे सुरू होत असून ते १० जुलैपर्यंत चालणार आहे. एकूण १९ दिवस चालणाऱ्या या अधिवे [...]
पंढरपूर येथील रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबामाजी सैनिक अशोक येडे यांनी घेतली भेट
शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी पंढरपूर येथे आमदार ठेहळीं झरुरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आम आदमी पार्टीच [...]
