Tag: शेतकरी प्रश्न
पारनेर तालुका रिपब्लिकन सेना अध्यक्षपदी भालेराव
भाळवणी : रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अतुल भालेराव य [...]

कर्जत तालुका पोल्ट्री असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. बरबडेकर्जत : कर्जत तालुका पोल्ट्री असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली.
तालुक्यातील ईसी व नॉन-ईसी पोल्ट्री फार्मर्सच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत डॉ. संदीप बरबडे यांची अध्यक्षपदी, अण्णासाहेब भोसले यांची उपाध्यक्षपदी, [...]
जेव्हा थेट महसूलमंत्र्यांचा शेतकरी प्रतिनिधीला फोन येतो…
श्रीगोंदा : शेतकऱ्यांसाठी शेतपाणंद रस्त्यांच्या अंमलबजावणीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रत्यक्ष परिणाम जाणून घेण्यासाठी राज्याचे महसूलमंत्र [...]
नवनगरांच्या निर्मितीबाबत शासनाने स्पष्ट माहिती द्यावीआमदार आशुतोष काळे यांची विधिमंडळात मागणी
कोपरगाव : विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत समृद्धी महामार्गालगत प्रस्तावित नव नगरांच्या निर्मितीसाठी कोपरगाव मतदार संघातील काही गावांचा त्यामध्ये सम [...]
कर्जमाफीसह विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्याआ. रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
कर्जत : शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी आमदार रो [...]
आमदाराला बिष्णोई टोळीकडून धमकीसुरक्षेच्या प्रश्नावर विधानसभेत खडाजंगी
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा यावरून सभागृहात तीव्र गदारोळ [...]
शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द!महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा ; शेतकर्यांची अडवणूक करणार्या अधिकार्यांवर कारवाई
मुंबई: बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणार्या माती आणि मुरूमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक [...]
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध !
केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत प्राप्त होतांना दिसून येत आहे. कारण गेल्या दोन वर्षांत मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांना आपला परफॉर्मन [...]
पीक विमा कंपन्यांनी शेतकर्यांना विमा न देण्याचे कारण स्पष्ट करावेवसंत मुंडे यांचा सरकारवर गंभीर आरोप
महाराष्ट्रातील पीक विमा कंपन्यांना सरकारचा राजाश्रय मिळत असल्यामुळे शेतकर्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळत नसल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प [...]
जिल्ह्याच्या भल्यासाठी खा.बजरंग सोनवणेंचा विकासकामांवर फोकस कायमआज विविध प्रलंबित प्रश्नांवर मॅरेथॉन बैठकांचे आयोजन; रेल्वे, वीज आणि विकासकामांचा होणार आढावा
बीड जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्यासाठी खा.बजरंग सोनवणे कायम प्रयत् [...]
