Tag: महाराष्ट्रराजकारण

“बांगलादेशी अन् रोहिंग्यांनी गाशा गुंडाळा, बेकायदेशीर बांधकामे उपटून फेकणार!” बांद्र्यातील कारवाईनंतर नितेश राणेंचा थेट इशारा
https://www.youtube.com/watch?v=Cp5mpiixB_0
राज्यातील बेकायदेशीर बांधकामे आणि अवैध घुसखोरांविरोधात सत्ताधारी पक्षाचे नेते अत्यंत आक्रमक झाले आहे [...]
विधानपरिषद निवडणुकीत जयंतरावांचा गट फुटणार : आ.गोपीचंद पडळकर
सांगली : विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्य [...]

२०४७ मध्ये विकसित महाराष्ट्र पाहायला मिळेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर आपण पुढील दोन ते तीन वर्ष कायम ठेवला तर सिंगापूर आणि यूएई या देशांच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकू शकतो, अश [...]
मराठा उपसमिती बरखास्त करा : मनोज जरांगे
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेत ३० मेपासून अंतरवाली सराटी येथे आमर [...]
घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आ. बच्चू कडूंवर टीकास्त्र
मुंबई : “घरी बोलावून मंत्री केले, हीच माझी चूक झाली. जे लोभापायी गेले, त्यांना जाऊ द्या,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार [...]
अरुण मुंढेंनी घेतली मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट; शेवगावच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात चर्चा
शेवगाव : शेवगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना नेते अरुण मुंढे यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत [...]

बांद्र्यातील कारवाईनंतर राजकारण तापले; बेकायदेशीर घरं आणि मशिदींवर चालणार हातोडा; नितेश राणे पुन्हा आक्रमक
मुंबई : राज्यातील बेकायदेशीर बांधकामे आणि अवैध घुसखोरांविरोधात सत्ताधारी पक्षाचे नेते अत्यंत आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या बांद्रा परिसरातील [...]

मराठा आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र वेठीस धरण्याचा प्रयत्न थांबवा!
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न संवेदनशील आहे, भावनिक आहे आणि लाखो तरुणां [...]
अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज
ट्रॅव्हल जिहादविरोधात अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौकात सोमवारी आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाज एकवटला होता. शिवशाह [...]
संगमनेरच्या शेतकऱ्यांवर अन्याय; शून्य टक्के पीकविमा; काँग्रेस आक्रमक ; जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवल्याचा आरोप
संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात विविध तालुक्यांना कोट्यवधी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असताना संगमनेर तालुक्याला एक रुपयाही मदत मिळाली नसल्याने [...]
