मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई टेक वीक 2026’ मध्ये केलेल्या घोषणेनुसार, महाराष्ट्र केवळ देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. मजबूत धोरणात्मक पाठबळ, गुंतवणूक आणि नवसंशोधनामुळे हे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई टेक वीक 2026’ मध्ये केलेल्या घोषणेनुसार, महाराष्ट्र केवळ देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. मजबूत धोरणात्मक पाठबळ, गुंतवणूक आणि नवसंशोधनामुळे हे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS