Tag: देवेंद्र फडणवीस
मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईलशेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा
छत्रपती संभाजीनगर : शेतकर्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा शेतकरी [...]
अहिल्यानगर पोलिस दलाला नवा चेहरा देणारे नेतृत्व : पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन डॉ. अशोक सोनवणे
अहिल्यानगर : केवळ गुन्हेगारी मोडीत काढणे पोलिसांचे काम नाही, तर व्यवस्था बदलणे, गुन्हेगारी होवूच नये, यासाठी विधायक कामांतून एक नवा संदेश देण्याच [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !
महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
श्री अंबाबाई मंदिराच्या 1446 कोटींच्या विकास कामास सुरूवातकेंद्रीय गृहमंत्री शाह व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी करवीर निवासिनी श्र [...]
डॉ. सारिका ताई क्षीरसागर यांनी गोरक्षकाच्या नावाखाली जाती-धर्मात तेढ निर्माण करू नये-शेख युनूस
बीड जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम समाजामध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर गोरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणत् [...]
रविवारी बीडमध्ये बंजारा ब्रिगेडची राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीच आयोजनबीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांनी उपस्थित राहावे-विष्णू राठोड
हैदराबाद गॅझेटीअर नुसार आंध्रप्रदेश व तेलंगाना राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत आहे.त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाज [...]

वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच कर आकारावाआ. आशुतोष काळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
कोपरगाव : नगरपरिषदेकडून कोपरगाव शहरातील नागरिकांकडून वाढीव दराने घरपट्टी आकारण्यात येत असून त्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. व [...]
सरकारी जागेची परस्पर मालकी नोंदवणार्यांना दणकाभाडेपट्टा नोंदीवर आता‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार ! ; महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय
मुंबई : राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या भाडेतत्वावरील शासकीय जमिनीवर स्वतःचीच मालकी सांगणार्या संस्था, कंपन्या, प्राधिकरणे तसेच व्यक्तींना देवे [...]

बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून महाराष्ट्र बनणार ग्लोबल सप्लाय चेनचे मुख्य केंद्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
https://youtu.be/C-Eo6rc_Uaw
मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे आता या दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. [...]

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा शुभारंभ: मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा
मुंबई : पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत, तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्व [...]
