Tag: अतिवृष्टी

1 2 330 / 30 POSTS
मॅनहोलने नव्हे व्यवस्थेने घेतलेला बळी !

मॅनहोलने नव्हे व्यवस्थेने घेतलेला बळी !

मुंबई पुन्हा एकदा पावसात बुडाली. पावसाचे प्रमाण विक्रमी असले, हवामान बदलाचे संकट तीव्र झाले, निसर्गाचा रौद्रावतार दिसला, ही सगळी कारणे खरी आहेत; पण स [...]
ठाण्यात मुसळधार पावसाने दाणादाण! रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप, ड्रेनेज व्यवस्थेचे उडाले बारा!

ठाण्यात मुसळधार पावसाने दाणादाण! रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप, ड्रेनेज व्यवस्थेचे उडाले बारा!

https://youtu.be/Y-5FMVTfPMc ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले [...]
29 जूनच्या ‘शेतकरी एल्गार’मधून सरकारला गुडघ्यावर बसवू; रोहित पवारांचा इशाराकर्जमाफी, पीकविमा, विकास अनुशेष, नीट गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवर सरकारवर हल्लाबोल

29 जूनच्या ‘शेतकरी एल्गार’मधून सरकारला गुडघ्यावर बसवू; रोहित पवारांचा इशाराकर्जमाफी, पीकविमा, विकास अनुशेष, नीट गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवर सरकारवर हल्लाबोल

नांदेड : शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना मदत, पीकविमा, मराठवाड्याचा विकास अनुशेष, एमपीएससी व नीट परीक्षांतील कथित गैरव्यवहार अशा विविध प्रश् [...]
कर्जमाफीत सरकारने शेतकर्‍यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने  नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी

कर्जमाफीत सरकारने शेतकर्‍यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने  नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी

बीड : नागपूर आंदोलनानंतर सरसकट कर्जमाफी होईल अशी आशा असताना सरकारने शेतकर्‍यांची निराशा केली. यानंतर पंढरपूर येथील झालेल्या आंदोलनानंतर आमदार रोह [...]
लिंबागणेश-बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती!दुग्धाभिषेक आंदोलनाची दखल घेत अजितदादांनी मंजुर केला होता 20 लाखांचा निधी, ग्रामस्थांच्या लढ्याला यश-डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश-बोरखेड वाहून गेलेल्या पुलाची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती!दुग्धाभिषेक आंदोलनाची दखल घेत अजितदादांनी मंजुर केला होता 20 लाखांचा निधी, ग्रामस्थांच्या लढ्याला यश-डॉ.गणेश ढवळे

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड या महत्त्वाच्या मार्गावरील रस्ता व नळकांडी पूल वाहून गे [...]
महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !

महागाई, कर्जमाफीवरून अधिवेशन गाजणार !

महाराष्ट्राच्या राजकारणात पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसते, तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांच्या राजकीय ताकदीची खरी परीक्षा असते. [...]
कर्जा मुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार

कर्जा मुळे अनेक शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त झाले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चा फसव्या कर्जमाफी जीआरची होळी गाव गाव करणार

बीड : शेतकरी लाखो रुपये बी - बियाणे, खत, शेती मशागत, मजुरी या करिता खर्च करतो जवळचे सर्व पैसे व पैसे नसेल तर कर्ज काढून शेतकरी हा शेतात घालतो अति [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 

चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 

 महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]
कर्जमाफी समितीचा अहवाल सार्वत्रिक करा : किसान सभा

कर्जमाफी समितीचा अहवाल सार्वत्रिक करा : किसान सभा

https://www.youtube.com/watch?v=TYlXKP92_Lg महाराष्ट्रातील [ प्रवीण परदेशी ] समितीचा कर्जमाफी अहवाल (पाहणी अहवाल) सार्वजनिक करण्याची मागणी किसान [...]
अतिवृष्टीच्या नुकसानीचे पहिल्या हफ्त्याचे ३ कोटी मंजूर : आ. आशुतोष काळे

अतिवृष्टीच्या नुकसानीचे पहिल्या हफ्त्याचे ३ कोटी मंजूर : आ. आशुतोष काळे

  कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव विधानसभा मतदार संघात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त श [...]
1 2 330 / 30 POSTS