Tag: पाणीटंचाई
ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे
कोपरगाव : जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण् [...]
कुंडलवाडी शहरात दररोज लाखो लिटर पाणी वाया; अनधिकृत वापरावर कारवाईची मागणी
कुंडलवाडी शहरात सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनेक नळांना तुटी नसल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या [...]
मांजरमच्या रस्त्यांची चाळण; सांडपाणी, खड्ड्यांनी नागरिक हैराण
नायगाव तालुक्यातील मांजरम गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सर्वत्र खड्डे, साचलेले सांडपाणी आणि कचर्याचे ढीग यामुळे ग्रामस [...]

तीन वर्षांनंतर वन पर्यटन केंद्र सुरू; आत मात्र दुरावस्था लाखोंची सौर यंत्रणा निष्क्रिय; चोरी, देखभालीच्या अभावामुळे वन विभागावर प्रश्नचिन्ह
oplus_0
शेवगाव : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेले वन पर्यटन केंद्र अखेर जनतेच्या सातत [...]
राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज
मुंबई : मान्सूनच्या आगमनाला सुरुवातीला विलंब झाला असला तरी आता राज्यभर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जून महिन्याच्या अखेरीस मुंबई, कोकण, मध्य महा [...]
‘एल निनो’मुळे जलसंधारणांची कामे प्राधान्याने पूर्ण करामुख्यमंत्री फडणवीस : नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे दुरुस्त करा
मुंबई : विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो‘बाबत दिलेल्या इशार्यांबाबत शासन गंभीर आहे. यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य [...]
‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’च्या पूर्णत्वासाठी बैठकपाण्यासाठीची लढाई तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
शेवगाव : "ताजनापूर योजनेचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या पळकुटेपणाने लाभार्थी गावातील शेतकऱ्यांचा संयमच पाहिला [...]

राज्यात अल निनोमुळे संभाव्य जलसंकटाचा धोका
https://www.youtube.com/watch?v=VTjJtq_cH1Q
प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ (El Nino) या हवामान बदलाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात यंदा मान्सून [...]
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराविरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला घेरले
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर [...]
अनधिकृत पाणी उपसा करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणारजिल्हाधिकार्यांचा इशारा; धरणांमध्ये केवळ 31.40 टक्के उपयुक्त पाणीसाठा
नांदेड जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने जलाशय, तलाव आणि विविध पाणीस्रोतांमधील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून अनेक ठिकाणी पाणी [...]
