Tag: ग्रामीण महाराष्ट्र
शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. म [...]
मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी नांदेडवर पावसाचा दमदार प्रहार; वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् शहर अंधारात
नांदेड : मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी रविवारी निसर्गाने आपला रौद्र आणि दिलासादायक असा दुहेरी आविष्कार दाखवत नांदेड शहरासह परिसराला अक्षरशः झोड [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत!
महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष
पाथर्डी : शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नासाठी काढलेल्या मोर्चा नंतर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सर्वांची १६ वर्षानंतर अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत [...]
खा.सोनवणेंची शेतकरीहिताची भूमिका पाहून शेतकरी नेतेही भारावलेशेतकर्यांचे प्रश्न घेवून शेतकरीनेते खासदारांच्या घरी
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काची पिकविम्याची रक्कम त्यांना तात्काळ मिळावी, आदि मुद्दे घेवून शेतकरी नेते खा.बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी गेल [...]
जानकरांचा मेंढपाळाच्या शेतात मुक्काम
माढा : लोकसभा निवडणुकांवेळी परभणी मतदारसंघात निवडणूक लढवलेले माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर गेल्या काही महिन्यांपास [...]
चकलांबा ग्रामपंचायतचा अवाढव्य कारभार; रत्नेश्वर महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्यमहादेव मंदिर परिसरात दुर्गंधी; ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
गेवराई तालुक्यातील चकलांबा गावातील रत्नेश्वर महादेव मंदिर परिसर सध्या कचराकुंडीचे स्वरूप धारण करत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. चकलांबा ते ग [...]
महांडुळा ग्रामपंचायतीने गोरगरिबांना दिला आधारसरपंच श्री. शामद भाई शेख, ग्रामसेवक संदीप काकडे व उपसरपंच सिकंदर शेख यांच्या उपस्थितीत गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप
ग्रामपंचायत महांडुळा, ता. गेवराई, जि. बीड यांच्या वतीने गावातील गरजू, अपंग व दिव्यांग नागरिकांना घरगुती किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. या सामा [...]
बळीराजावर अस्मानी संकट…!
राज्यावर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मागील वर्षीही अवकाळीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला होता. या [...]
