Homeव्हिडीओ

उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान; भिंती आणि झाडे कोसळून २० जणांचा मृत्यू तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

उत्तर प्रदेशात मे २०२६ च्या मध्यात अचानक बदललेल्या हवामानामुळे भीषण वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह थैमान घातले आहे. या नैसर्गिक आपत्तीत भिंती कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि वीज पडल्यामुळे ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. प्रामुख्याने प्रयागराज, भदोही, फतेहपूर, बदायूं आणि सोनभद्र जिल्ह्यांत मोठी जीवितहानी झाली आहे.

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारची मोठी पावले; कान्स दौरा रद्द करत इंधन आणि सरकारी खर्चात केली कपात!
राहुरी फॅक्टरीत तरुणाची आत्महत्या
नीट घोटाळ्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णीने स्वतःच्याच इमारतीवर चालवला बुलडोझर

उत्तर प्रदेशात मे २०२६ च्या मध्यात अचानक बदललेल्या हवामानामुळे भीषण वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह थैमान घातले आहे. या नैसर्गिक आपत्तीत भिंती कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि वीज पडल्यामुळे ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. प्रामुख्याने प्रयागराज, भदोही, फतेहपूर, बदायूं आणि सोनभद्र जिल्ह्यांत मोठी जीवितहानी झाली आहे.

COMMENTS