राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी शिर्डी येथे नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी ‘जनता दरबार’ व ‘निवेदन स्वीकृती उपक्रम’ घेतला. या उपक्रमात २०० हून अधिक नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली असून, पंधरा दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी शिर्डी येथे नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी ‘जनता दरबार’ व ‘निवेदन स्वीकृती उपक्रम’ घेतला. या उपक्रमात २०० हून अधिक नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली असून, पंधरा दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

COMMENTS