Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध; शिर्डीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतली नागरिकांची भेट

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी शिर्डी येथे नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी ‘जनता दरबार’ व ‘निवेदन स्वीकृती उपक्रम’ घेतला. या उपक्रमात २०० हून अधिक नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली असून, पंधरा दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शिवाजी ओहोळ यांचे निधन
श्रीसंत गोरा कुंभार व वाचन संस्कृती पुरस्कार प्रेरणादायी ठरतीलह.भ.प. डॉ. पुरुषोत्तम महाराज कोळपकर यांचे प्रतिपादन
बारामती, राहुरीत प्रचाराची सांगता; अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी : सुनेत्रा पवार

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी शिर्डी येथे नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी ‘जनता दरबार’ व ‘निवेदन स्वीकृती उपक्रम’ घेतला. या उपक्रमात २०० हून अधिक नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली असून, पंधरा दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

COMMENTS