Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध; शिर्डीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतली नागरिकांची भेट

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी शिर्डी येथे नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी ‘जनता दरबार’ व ‘निवेदन स्वीकृती उपक्रम’ घेतला. या उपक्रमात २०० हून अधिक नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली असून, पंधरा दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

ज्ञानेश्वर उद्योग समूहात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात  
‘सर्वसामान्यांची फसवणूक-मार्गदर्शन व उपाय’ हे पुस्तक पथदर्शक : अण्णा हजारे
बालमटाकळी येथील पाणीपुरवठा कर्मचारी यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी शिर्डी येथे नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी ‘जनता दरबार’ व ‘निवेदन स्वीकृती उपक्रम’ घेतला. या उपक्रमात २०० हून अधिक नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली असून, पंधरा दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

COMMENTS