Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार

पुणे ः शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्य

आ. संग्राम जगताप यांनी आयटीपार्कच्या नावाखाली तरुणाईला गंडा घालत फसवणूक केली – किरण काळेंचा घणाघाती आरोप
भाजपने काँग्रेससोबत जाण्यास मजबूर केले – उद्धव ठाकरे
कृतज्ञता जगण्याचा युगधर्म झाला पाहिजे ः डॉ. बाबुराव उपाध्ये

पुणे ः शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तूर्तास मिटला आहे. धरणांमध्ये 17.21 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहरासाठी खडकवासला धरण साखळीतून 11.60 टीएमसी, समाविष्ट गावासाठी 1.75 टीएमसी, भामाआसखेड धरणातून 2.67 टीएमसी आणि पवना धरणातून 0.36 टीएमसी पाणी देण्यात येते. आजमितीला खडकवासला साखळी प्रकल्पात 59.03 टक्के म्हणजेच 17.21 टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

COMMENTS